जिल्हाधिकार्‍यांना भगवान श्रीकृष्णाचे संरक्षक घोषित करण्यासाठी न्यायालयात याचिका !

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून ५ मार्च या दिवशी मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीचे हे प्रकरण असून ‘भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णजन्मभूमीत बालकाच्या रूपात पूजा केली जाते.

श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यातील हिंदु पक्षकाराला पाकिस्तानातून बाँबने उडवून देण्याची धमकी !

मुसलमान पक्षकारांना कधी अशा धमक्या येत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंची मंदिरे वैध मार्गने मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना किती संकटांचा सामना  करावा लागतो, याचेच हे एक उदाहरण आहे !

मथुरेत श्रीकृष्णजन्मस्थानाजवळील मुसलमानाचे कथित थडगे हिंदूंचे स्थान ! – हिंदु अधिवक्त्यांची माहिती

वारसास्थळांवर हक्क मिळवण्यासाठी हिंदूंनो दीर्घकालीन लढ्यासाठी सिद्ध व्हा !

अयोध्येच्या पाठोपाठ लवकरच मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर उभारले जाईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्‍न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Shri Krishna Janmabhoomi : भाजप त्याच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये श्रीकृष्णजन्मभूमीचा प्रस्ताव आणण्याच्या सिद्धतेत !

भाजपच्या बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, भाजपने हा प्रस्ताव स्वत: सादर करावा आणि इतर संघटनांकडे यास पाठिंबा देण्याचा आग्रह धरावा.

Anti-Hindu Irfan Habib : (म्हणे) ‘पूजा स्थळ कायद्यामुळे काशी आणि मथुरा येथील मशिदी तशाच ठेवाव्या लागतील !’ – हिंदुद्वेषी इतिहासकार इरफान हबीब

इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !

We Wants Only 3 Places : पांडवांनी ५ गावे मागितली होती, आम्ही केवळ ३ जागा मागत होतो !

योगी आदित्यनाथ ज्ञानवापीविषयी म्हणाले की, भारतात लोकांच्या श्रद्धेचा अपमान होत असून बहुसंख्य समाजाने भीक मागावी, असे जगात कुठेही घडले नाही. जे काम चालू आहे, ते स्वतंत्र भारतात पूर्वीच चालू व्हायला हवे होते.

औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडून मशीद बांधली !

जर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला हे ठाऊक आहे, तर ही भूमी हिंदूंना मिळण्यासाठी विभाग स्वतःहून प्रयत्न का करत नाही ?

Swami Rambhadracharya Maharaj : श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल ! – स्वामी रामभद्राचार्य महाराज

हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

GirirajSingh Appeals to Muslims : ज्ञानवापी मशीद हिंदूंच्या नियंत्रणात द्या !

हिंदु-मुसलमान बंधूभाव सिद्ध करण्याची संधी आता मुसलमान समाजाकडे चालून आली आहे. त्यांनी असे केल्यास मुसलमानांवर जगात सर्वत्र असलेला जिहाद करण्याचा डाग काही प्रमाणात तरी पुसला जाईल !