जन्मठेपेची शिक्षा झालेल्या मुसलमानांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

गोध्रा हत्याकांड प्रकरण

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

नूंह येथे पुन्हा एकदा शोभायात्रा काढणार  !

१३ ऑगस्टला होणार्‍या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.

धर्मांध औरंगजेबाच्‍या उदात्तीकरणापर्यंत पोचवणारी आझाद मैदान दंगल !

‘११ ऑगस्‍ट २०१२ हा महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील काळा दिवस म्‍हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्‍या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्‍ट्रात त्‍यापूर्वीही दंगली झाल्‍या; परंतु या दंगलीमध्‍ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्‍या कपड्यांना हात घातला..

केवळ मणीपूर नव्हे, तर सर्व राज्यांतील हिंसाचारावर चर्चा होणे आवश्यक ! – खासदार चिराग पासवान

राजस्थान, बंगाल, कर्नाटक या राज्यांत होणार्‍या घटनांवरही चर्चा होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुजाभाव ठेवून चर्चा करणे पूर्णत: अयोग्य आहे, असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी केले.

नूंह (हरियाणा) येथील दंगल आणि असुरक्षित हिंदू !

‘आधी काश्‍मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्‍त कावड घेऊन जात असतांना त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला, वाहने जाळण्‍यात आली ..

धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा नष्ट केल्या, तर ‘जुबेर खान’ या कर्मचार्‍याच्या औषधालयाला हातही लावला नाही !

नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !

वर्ष १९८० मधील मोरादाबाद दंगलींचा अहवाल ४३ वर्षांनी उत्तरप्रदेश विधानसभेत सादर !

मुस्लिम लीगचे नेते दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा एम्.पी. सक्सेना यांचा वर्ष १९८३ चा हा अहवाल ! ४० वर्षे सर्वपक्षीय सरकारांनी अहवाल दाबून ठेवला ! हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल घडवल्याचे आतापर्यंत सांगत आली हिंदुद्वेष्टी काँग्रेस !

हरियाणामध्ये ५० गावांमध्ये मुसलमान व्यापार्‍यांना प्रवेशबंदी !

हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्‍वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?