Hubballi 2022 Riots By Muslims : कर्नाटकातील काँग्रेस सरकार खटला मागे घेणार !
दगंलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! यातूनच ‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’च, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दगंलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! यातूनच ‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’च, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दगडफेक करण्यात आल्याने रस्त्यावर सर्वत्र दगडांचाच खच पडलेला दिसत होता.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासनादेवी पिठाचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप धर्मांधांनी केला आहे. त्यांनी ४ दिवसांपूर्वी विधान केले आणि ४ ऑक्टोबर या दिवशी अनेक भागांत विशेषत: महाराष्ट्रात अमरावती, उत्तरप्रदेशातील कानपूर येथे त्याचे हिंसक पडसाद उमटले. अगदी आखाती देशांमध्ये याचे पडसाद उमटून तेथूनही निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे धर्मांधांची … Read more
जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि यावल या तालुक्यांत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली.
अशा प्रकारच्या मानवतेच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करावी, हा पुढचा प्रश्न आहे. गुन्हा झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच काळजी घेतलेली चांगली असते.
हिंदूबहुल महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकदा धर्मांधांनी दंगली घडवल्या; पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्यानेच वारंवार दंगली घडवण्याचे त्यांचे धाडस होते आणि प्रत्येक वेळी हिंदू अन् पोलीस मुकाटपणे मार खातात ! ही स्थिती कधी पालटणार ?
केंद्र सरकारने पाठिंबा देणे आणि मुसलमानांनी त्या देशाचा ध्वज हातात घेणे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. केवळ धर्माच्या आधारे जर कुणी अन्य देशांचा ध्वज फडकावण्याची कृती करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे !
जाणीवपूर्वक स्वतःला पीडित दाखवण्याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !
पोलीस विभाग शेवटी गृहमंत्र्यांच्या आदेशानुसारच वागणार ! असे असतांना काँग्रेस सरकारच्या अडचणी अल्प करण्यासाठी पोलीस उपमहासंचालक पोलीस विभागावर संपूर्ण चूक ढकलू पहात आहेत का, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
मणीपूरमध्ये जोपर्यंत ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?