नूंह (हरियाणा) येथील दंगल : एक पूर्वनियोजित कारस्थान !
नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणे, हे काश्मीरप्रमाणेच घडवलेले दुष्कृत्य आहे, हे जाणा !
नूंह येथे धर्मांधांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणे, हे काश्मीरप्रमाणेच घडवलेले दुष्कृत्य आहे, हे जाणा !
हिंसाचारामागे विदेशी हस्तक्षेप असल्याची वर्तवली होती शक्यता !
हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूंह (हरियाणा) हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. मेवात दंगलीविषयीच्या अन्वेषणातून आता पुरावे बाहेर येऊ लागले आहेत. यातून हा कसा पूर्वनियोजित कट होता ? हे दिसून येते.
हिंदूंनी मिरवणुका काढायच्या आणि मुसलमानांनी त्याला विरोध करायचा, हे आता नित्याचेच झाले आहे. हे रोखायचे असेल, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
शेलगाव येथे २९ मे २०२३ या दिवशी विवाह समारंभासाठी विविध गावांमधून नागरिक जमा झाले होते. डीजे लावून नवरदेवाची वरात काढत असतांना वरात मशिदीसमोर आल्यावर नावेद पटेल याने डीजे बंद करण्यास सांगितला.
या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी कौतुक केले.
सीबीआयच्या ५३ अधिकार्यांच्या चौकशी पथकात २९ महिला अधिकारी !
मशिदीच्या भोंग्यांवर वापर कसा केला जातो आणि भविष्यात हिंदूंच्या विरोधात काय घडणार आहे ?, हे यावरून लक्षात येते. त्यामुळे देशातील सर्वच मशिदींवरील भोंगे काढणे किती आवश्यक आहे ?, हे पोलीस आणि प्रशासन यांनी जाणावे !
चुराचांदपूर (मणीपूर) येथील घटना
अशा कुकी आतंकवाद्यांवर आता सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
गोध्रा हत्याकांड प्रकरण