रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा ! – छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

परिपूर्ण सेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर !

एकदा एके ठिकाणी सभास्‍थळी पुष्‍कळ उकाडा होत होता. त्‍या वेळी बाबांच्‍या मनात ‘थोडा पाऊस आला असता, तर वातावरण थंड झाले असते’, असा विचार आला. तेव्हा सभा झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस आला. त्या वेळी ‘गुरुदेवांना आपल्या मनातील कळते’, असे वाटून बाबांची पुष्कळ भावजागृती झाली.

येरवडा (पुणे) येथे दहशत माजवणार्‍या गुंडाच्या साथीदारांची पोलिसांकडून धिंड !

प्रत्येकच ठिकाणच्या पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केल्यास दहशत माजवणार्‍यांवर वचक बसेल !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ट्रेलरची फूड कोर्टला भीषण धडक; मुंबईत पोर्शे कारची दुचाकींना धडक !…

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्‍यू झाला.

नेपाळमधील घरफोड्याला पुणे गुन्हे शाखेकडून अटक !

घरफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील अनिल खडका याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख सोडूनदुसरे कुणी वाटेकरी होते का ? याची चौकशी करावी !

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !

धर्मनिरपेक्ष आणि हिंदूबहुल असणार्‍या भारतात दुर्गापूजेस विरोध होणे संतापजनक !

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरू रस्त्याच्या रिंगरोडसाठी ८ आस्थापनांकडून निविदा !

सोलापूर रस्ता ते पुणे-बेंगळूरूच्या दरम्यानच्या ३१ कि.मी. लांबीच्या प्रस्तावित रिंगरोडच्या कामासाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने) मागवलेल्या निविदांची मुदत संपुष्टात आली आहे.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.