शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार
आदेश रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
आदेश रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
राष्ट्रहितासाठी ‘कॅट’ने असा निर्णय घेतल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! अशा पद्धतीने पाकच्या मालावर बहिष्कार घालून पाकला होणारी निर्यात थांबवल्यास पाकचे आर्थिक कंबरडे मोडेल.
भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले.
धर्मांध मुसलमानांकडून दहशतीच्या जोरावर, तर ख्रिस्त्यांकडून आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. हिंदू स्वत:मध्ये धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी स्वयंप्रेरित झाले नाहीत
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची (कुत्र्याची) समाधी ३१ मेपूर्वी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
एकदा एके ठिकाणी सभास्थळी पुष्कळ उकाडा होत होता. त्या वेळी बाबांच्या मनात ‘थोडा पाऊस आला असता, तर वातावरण थंड झाले असते’, असा विचार आला. तेव्हा सभा झाल्यावर त्या ठिकाणी पाऊस आला. त्या वेळी ‘गुरुदेवांना आपल्या मनातील कळते’, असे वाटून बाबांची पुष्कळ भावजागृती झाली.
प्रत्येकच ठिकाणच्या पोलिसांनी अशा प्रकारे कारवाई केल्यास दहशत माजवणार्यांवर वचक बसेल !
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्यू झाला.
घरफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील अनिल खडका याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी !