प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे वादातून धर्मांधांकडून ११ वर्षीय हिंदु मुलाची हत्या
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
फूलबागान भागामध्ये भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी, शंकुदेब पंडा आणि शिबाजी सिंह यांच्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आक्रमण केले. यात शिबाजी सिंह गंभीररित्या घायाळ झाले.
दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली आदी ठिकाणी अनधिकृतपणे ‘धिर्यो’चे (बैल किंवा रेडे यांच्या झुंजीचे) आयोजन केले जात आहे, तसेच दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अनधिकृत पशूवधगृहे कार्यरत आहेत.
‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे.
मी कुठलीही सेवा केल्यावर माझ्यातील कर्तेपणा घेणे या तीव्र अहंच्या पैलूमुळे माझ्या मनात कर्तेपणाचे विचार येत असत. आमच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने आता पूर्वीच्या तुलनेत मनात कर्तेपणाचे विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.
दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात !
तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे शासनाकडून अधिकृतरीत्या संभाजीनगर असे नामकरण करावे, यासाठी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने ‘सुभद्रा लोकल एरिया’ या बँकेचा परवाना रहित केला असला, तरी सुभद्राची १६ कोटी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकारकडे सुरक्षित असून बँकेकडे असलेल्या ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या ठेवीही सुरक्षित आहेत.