Sikh Woman Converts To Islam : जर्मनीतील भारतीय वंशाच्या शीख महिलेने पाकमध्ये जाऊन धर्मांतर करून मुसलमानाशी केला विवाह !

खलिस्तानवादी अशा घटनांचा कधी विरोध करतील का ?

भरतपूर (राजस्थान) येथे ५०० हिंदूंचे होणारे धर्मांतर विहिंपने उधळले !

कठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.

अल्पवयीन हिंदु युवतींचे धर्मांतर करणारे ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र’ बंद करा ! – हिंदू एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?

Ayodhya Ram Jyoti Yatra : वाराणसी येथील २ मुसलमान महिला अयोध्येतून राम ज्योती आणून मुसलमान भागांत नेणार !

वाराणसी येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या राम ज्योती वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील.

मुसलमान तरुणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून नायब तहसीलदार आशिष गुप्ता झाले महंमद युसुफ !

उच्चशिक्षित असूनही धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मांतराला बळी पडणारे जन्महिंदू !

हिंदु राष्ट्र असलेला भारत विश्वगुरु बनेल ! – अविनाश धर्माधिकारी

हिंदु असणे म्हणजे काय ? तर ‘नमस्ते’ आणि ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु…..’ हे दोन प्रार्थनारूपी मंत्र हिंदु धर्मातील समानता व्यक्त करतात. जगातील सर्वांत प्राचीन धर्माची शाश्वत संस्कृती सांगणारी ही सूत्रे आहेत..

पाकिस्तानी हिंदु क्रिकेट पटूने काँग्रेसला विचारले, ‘पनौती कोण आहे ?’

भारत क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते…

नाशिक येथे धर्मांतरासाठी आमीष दाखवणार्‍या ६ ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी पैसे आणि विविध वस्तू यांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत असल्याने पोलिसांनी अशांवर कारवाई करावी, तसेच हिंदूंनी ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध राहिले पाहिजे.

संपादकीय : धर्मांतरितांचे ‘डि-लिस्टिंग’ हवे !

धर्मांतरित झालेल्या आदिवासी समाजातील लोकांना मिळणार्‍या सुविधा रहित होण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न करायला हवेत !