गुरववाडी, कलमठ येथे धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला
पोलीस घटनास्थळी : कलमठ येथे तणावपूर्ण वातावरण
पोलीस घटनास्थळी : कलमठ येथे तणावपूर्ण वातावरण
हिंदुविरोधी बनल्याने गायींचे रक्षण न करता त्यांना पशूवधगृहामध्ये पाठवण्याचे समर्थन करत असत. हे थांबवण्यासाठी आम्ही आदिवासी क्षेत्रात जागृती मोहीम चालू केली. प्रारंभीच्या १ वर्षाच्या काळात डांग आणि तापी या जिल्ह्यांतील गावागावात जाऊन आम्ही लोकांना जागृत केले.
विशेष सरकारी अधिकारी अजय मिश्रा म्हणाले, ‘‘मुख्य आरोपी निदा खान आणि तिच्या साथीदारांचा सहभाग असणारे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले.’’
हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी हिंदुविरोधक कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर षड्यंत्र रचत आहेत ?, हे यावरून लक्षात येते. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंच्या धार्मिक संस्थांचे साहाय्य घेऊश्र हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माचा अभिमान निर्माण होत नाही आणि ते मग अन्य धर्मियांच्या भुलथांपांना, तसेच आमिषांना बळी पडून धर्मांतर करतात !
संयुक्त राष्ट्रांच्या अशा बिनकामाच्या चिंतांना पाकिस्तान भीक घालणार नाही. पाकला अशी भाषा समजत नाही. त्याच्यावर आता संपूर्ण जगाने बहिष्कार घालणेच आवश्यक आहे !
बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील व्यावसायिक जिहाद आणि धर्मांतर या प्रकरणांची सखोल चौकशी करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपविभागीय अधिकारी कुमार रजत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
हे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे भयानक षड्यंत्र आहे ! अशांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अन्यथा सरकारी मालमत्ताही सुरक्षित रहाणार नाहीत, हेच यावरून स्पष्ट होते
केवळ न्यायाधिकरण स्थापन करून न थांबता त्यानुसार योग्य ती कार्यवाही होत आहे ना, याचीही पडताळणी राज्य सरकारने करावी !
दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एक गाणे होते, जे एकेकाळी पुष्कळ गाजले होते, ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय, ढोंग करतंय.’ गेल्या आठवड्यातील ३ बातम्या वाचून मला नेमके हे गाणे आठवले.