संपादकीय : निर्नायकी ‘इंडिया’ !
स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?
स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?
संसदेत गदारोळ घालणार्या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….
काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा…
देशाच्या स्वातंत्र्याला ७ दशके ओलांडून गेली, तरी दुर्धर आजारांवर देशांतर्गत औषधे निर्मिती करू न देणार्या आणि अशी औषधे आयात करून त्यातून स्वतःची खळगी भरणार्या ‘लॉबी’ला ‘पनौती’ लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी !
‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.
देशाच्या पंतप्रधानांवर अत्यंत हीन पातळीवर टीका करणारा विरोधी पक्ष म्हणजे बुद्धीहीन लोकांचा पक्ष होय !
मुसलमान त्यांच्या धर्माच्या अवमानाविषयी किती संवेदनशील असतात आणि लगेच त्याचा विरोध करतात, हेच यातून दिसून येते. बहुतांश हिंदू मात्र त्यांच्या धर्माविषयी असंवेदनशील असतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा आमच्या सनातन, म्हणजे हिंदु धर्माचा मूलभूत संस्कार आहे. असे असले, तरी हिंदुत्व हे सहिष्णु आणि हिंसा-अहिंसा यांचा सांभाळ करणारे आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे
अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली.
आपली संस्कृती, आपला धर्म इतरांवर अत्याचाराने लादणे, हे हिंदुत्वाला मान्य नाही. हिंदु धर्माला ताठरता मान्य नाही. कालमानाप्रमाणे आवश्यक ते पालट हिंदूंनी नेहमीच मान्य केले आहेत; म्हणूनच हा धर्म प्राचीन असूनही नेहमी नित्य, नूतन राहिला आहे.