पोलिसांच्या अन्वेषणात एवढा विलंब का ? – सात्यकी सावरकर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

#Savarkar :राहुल गांधी यांनी सावरकर वाचले नाहीत, त्यामुळे त्यांना ते कळले नाहीत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पहायला आले, तर मी त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी राखून ठेवीन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पहाता यावा, अशी व्यवस्था करीन, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Rajnath Singh On POK : पाकव्याप्त काश्मीर आक्रमण करून परत घेण्याची आवश्यकता नाही, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील !

भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !

राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांनी वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना विचारला जाब !

क्रांतीकारकांच्या अवमान करणार्‍यांना निर्भीडपणे जाब विचारणार्‍या राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांचे अभिंनदन !

(म्हणे) ‘आज आमच्याकडे खर्च करण्यासाठी २ रुपयेही नाहीत !’ – राहुल गांधी यांचा दावा

बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !

‘इंडी’ आघाडीकडून हिंदूंनाच केले जात आहे लक्ष्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !

श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसने त्याची शिकवण अंगिकारण्याचे केले आवाहन !

इंग्रजीत एक म्हण आहे जिचा मराठीतील अर्थ आहे – ‘तुम्ही कुणाला सतत मूर्ख बनवू शकत नाही !’ काँग्रेस हिंदूंना मूर्ख समजते का ? तिला जरी तसे वाटत असले, तरी हिंदूंनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे, हे राहुल गांधी यांनी विसरू नये !

काजवा (काँग्रेस नेते राहुल गांधी) कधी सूर्य (छत्रपती शिवराय) होऊ शकत नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही;

इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत भारताला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचे आवाहन !

हिंदु धर्माला ‘मलेरिया’ म्हणणार्‍या उदयनिधी स्टॅलिन यांचीही उपस्थिती !

स्वा. सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणार्‍या राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांनी क्षमा मागण्यास सांगितले पाहिजे ! – रणजित सावरकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राहुल गांधी यांनी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला होता, त्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘‘यांना जोड्याने मारले पाहिजे.’’ आता कमीतकमी त्यांना क्षमा मागण्यास तरी त्यांनी सांगितले पाहिजे.