‘कन्यादान’ एक अनोखा सोहळा !
‘हिंदु विवाह कायद्यानुसार लग्नात ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर केवळ ‘सप्तपदी’ महत्त्वाची आहे’, असे नुकतेच अलाहाबाद न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे महत्त्व अपरंपार आहे. ‘वडील-मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा’ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.