जागे व्हा !

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने ३ कायदे प्रस्तावित केले, त्यासमवेत पंजाब आणि अन्य भागातील साम्यवादी गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन्महिने देहलीच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि शेवटी त्यांनी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकावला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली. मला एक वेगळा उत्साह जाणवत होता. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’

हे सरकारी कर्मचार्‍यांची अकार्यक्षमता किंवा भ्रष्टाचार दर्शवते !

‘गोवा सरकारने ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’चे ६ सहस्र बनावट लाभार्थी शोधून काढले आहेत. यांपैकी काही जण हयात नाहीत. संबंधितांकडून निधी परत मिळवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे

रुग्णाच्या जिवावर बेतणारा आधुनिक वैद्यांचा निष्काळजीपणा !

‘नवी देहली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील अस्थीरोगतज्ञाने शल्यकर्म करतांना एका रुग्णाचा उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापला. त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये पीडित रुग्णाने हानीभरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये याचिका केली.

महाराष्ट्रातील गड-दुर्ग यांच्या हिरवेकरणाचे षड्यंत्र केले उघड !

शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.

भाताविषयीचे काही गैरसमज आणि उपाययोजना

तांदूळ धुवून अंदाजे ४ ते ६ पट पाण्यात झाकण न ठेवता पाण्यात उकळून पेज काढून भात शिजवावा. पेज दुसर्‍या पदार्थात थोडी थोडी वापरावी. अशाने तो पचायला हलका होतो.

अधिवक्ता उदय भेंब्रेंना ‘नॅरेटिव्ह’द्वारे (खोटे कथानकाद्वारे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात रुजवायच्या आहेत काही गोष्टी !

‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !

गंगेचे पाणी नव्हे अमृत !

शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.

भावना ठेवून केलेले आणि भाव ठेवून केलेले ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ नृत्य यांच्यात सूक्ष्म स्तरावर जाणवलेले अंतर

‘८.१.२०२५ या दिवशी ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंद कलाकारांचा समूह आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्या वतीने ‘स्पॅनिश फ्लॅमिंको (Spanish Flaminco)’ या नृत्य प्रकाराचे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले…

अखंड भारत होण्यासाठी धैर्याने, उत्साहाने कामाला लागलमे पाहिजे !

भारताच्या फाळणीला मान्यता देणार्‍या गांधींनीही स्वराज्यप्राप्तीच्या  (स्वातंत्र्याच्या) उत्सवात भाग घेतला नाही; परंतु भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र स्वराज्यप्राप्तीचा संतोष व्यक्त केला