सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !
समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !
समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्राची संकल्पना ‘सनातन प्रभात’ने हिंदु समाजापर्यंत कशी पोचवली आणि तिचा काय परिणाम झाला ? हे या लेखाद्वारे समजून घेऊ !
मागील २५ वर्षांच्या कालावधी पहाता ‘दैनिक सनातन प्रभात’ आता ‘धर्मरक्षक’ होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी आहे.
वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.
‘ज्या दोन पक्षांमध्ये भांडण, मतभेद आणि संघर्ष, असे काही असते. त्यात कुणा एकाचा पूर्ण पराभव आणि दुसर्याचा संपूर्ण विजय होण्याची शक्यता नसते. तेव्हा उभयपक्षी काही अटी घालून त्या मान्य करून जी तडजोड केली जाते
पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे
एका वर्षातच २४ टक्क्यांनी सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्याच्या सोन्याच्या भावातील भरारीचा आढावा घेतला असता जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत जागतिक बाजारपेठेमध्ये या मौल्यवान धातूच्या भावामध्ये४२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. या आश्चर्यजनक दरवाढीमुळे संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकले आहे.
आजच्या काळात साम्यवादी विचारवंतांनी हिंदु आध्यात्मिक गुरूंना अपकीर्त करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली आहे. माध्यमांच्या साहाय्याने सातत्याने हिंदु धर्मगुरूंविषयी नकारात्मक बातम्या आणि आरोप पसरवले जातात.
शेतकर्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने ३ कायदे प्रस्तावित केले, त्यासमवेत पंजाब आणि अन्य भागातील साम्यवादी गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन्महिने देहलीच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि शेवटी त्यांनी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकावला.
आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली. मला एक वेगळा उत्साह जाणवत होता. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’