वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१७ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यासाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.

क्रांतीकारक दामोदर चापेकर यांच्या पश्चात्त त्यांच्या पत्नीला ना मिळाले निवृत्तीवेतन ना ताम्रपट !

स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका !

‘पतंजलि आयुर्वेद’च्या कथित फसव्या विज्ञापनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका !

‘आम्ही तुम्हाला मारून टाकू’, ‘तुम्हाला काही कोटींचा दंड आकारू’, अशा स्वरूपाची भाषा रस्त्यावर ऐकायला मिळते. ‘अशी भाषा न्यायालयात वापरली जात असेल, तर ते योग्य आहे का ?’,

प्रभु श्रीरामाचे बुद्धीकौशल्य आणि त्याने राज्य चालवण्यासाठी केलेला उपदेश

जो व्यक्ती राजाला ‘धर्म, न्याय, सत्य आणि नीतीमत्ता यांचा त्याग करून केवळ उपभोगाकरता राज्य असते’, असे सांगतो, अशा पाखंडी व्यक्तीचा वध करणे, हेच शास्त्रसंमत आहे.’

घालीन लोटांगण, वंदीन चरण।

वेगवेगळ्या कवींनी रचलेली आणि वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य आणि चाल अलौकिक आहे. रचना कुणाचीही असो, ही गातांना भक्त तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो.’

ईश्वरी संकल्पना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येईल का ?

विज्ञानाच्या कसोटीवर सर्वांपेक्षा पलीकडे असलेले तत्त्व सिद्ध करणे, हेच मूळात अवैज्ञानिक !

विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून आदर्श पिढी निर्माण करणारे वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ !

१६ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यसाचि’ गुरुकुलात दिले जाणारे शिक्षण’ आणि ‘विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे शिक्षण’, हा भाग वाचला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.

अन्नाचा होणारा अपव्यय वेदनादायी !

एकीकडे अन्न टाकून वाया जात असतांना दुसरीकडे पोटाची आग शमावी म्हणून लाखो लोक भीक मागतात. आदिवासी दुर्गम भागातील अनेकांना पोटभर अन्न न मिळाल्याने कुपोषणाची समस्या आहे.

प्रभु श्रीराम अन् रामायण यांचा अवमान सातत्याने का ?

पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते…

प्रभु श्रीरामाने सीता स्वयंवरात तोडलेल्या धनुष्याचे पुढे काय झाले ?

सीतामातेच्या स्वयंवराची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. सीतामातेचे वडिल राजा जनक यांनी राजसभेत घोषणा केली होती, ‘भगवान शिवाच्या धनुष्याची प्रत्यंचा जो जोडू शकेल, त्याच्याशी सीतेचा विवाह होईल.’