महाकुंभनगरीतील भव्य तंबू नगरींचे रचनाकार ‘लल्लूजी अँड सन्स’ !

भारतातील क्रमांक १ चे तंबू निर्मिती करणारे आस्थापन म्हणून ‘लल्लूजी अँड सन्स’ यांचे नाव घेतले जाते. या आस्थापनाचे मालक श्री. निखिल अग्रवाल यांच्याशी साधलेला संवाद येथे दिला आहे. या आस्थापनाला १०० वर्षे झाली असून आस्थापनाच्या मालकांची चौथी पिढी आता कार्यरत आहे.

मंदिरांच्या संदर्भात अन्य पंथियांनी केलेले अपप्रकार, त्यांचे दुष्परिणाम आणि अपप्रकार करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

हिंदूंनो, हिंदु समाजाची होणारी धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावरील हानी रोखण्यासाठी मंदिरे भ्रष्ट होण्यापासून थांबवा !

‘शब्दांवरील आडव्या रेषेची व्याख्या, तिची निर्मिती आणि महत्त्व’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘सनातन परंपरेत संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषांतील शब्दांवर नेहमी आडवी रेष दिली जाते. ‘शब्दांवरील रेषेची व्याख्या काय आहे ? ती का देतात ? तिची निर्मिती कुणी आणि कशी केली ? तिचे महत्त्व काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

लवकरच प्रतिदिन वाचा विशेष सदर ‘हिंदुत्वाचे शिलेदार !’

आपल्यालाही अशा शिलेदारांची माहिती असल्यास ती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा. यासाठी 99756 09648 या क्रमांकावर WhatsApp करा !

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !

‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले.

.तरच हे पुरोगामी, नाही तर अधोगामीच !

‘होळीला लाकडे जाळल्याने प्रदूषण होते, वृक्षतोड होते; म्हणून होळी पेटवू नका’, ही धूसफूस होळीनिमित्त कथित पुरोगाम्यांकडून न चुकता होत असते, यात काही वाद नाही; पण या कथित पुरोगाम्यांचे पुरोगामित्व खरे कि खोटे ? यासाठी त्यांनी विज्ञानाचेच …

धर्मजागृतीच्या छोट्याशा बिजाचे रूपांतर ज्यांच्या संकल्पकृपेने विशाल वटवृक्षामध्ये झाले, धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१२ मार्च या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होते. वाचतांना काही वृत्ते अशी होती की, ज्यातून हिंदु जागृत होत असल्याचे पाहून सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता भाव दाटून आला.

डॉ. रिबेलो, भेंब्रे आणि पिशाच्च

राष्ट्रपुरुषांविषयी दायित्वशून्य विधाने केल्याने लोकांच्या भावना क्षुब्ध झाल्या, तरी ‘भवती ना भवती’च्या वादात फुकट प्रसिद्धी मिळाली, तर ‘फायदे का सौदा’ म्हणून का ?

पुरो(अधो)गामी मानसिकता !

एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे !

काँग्रेसचे राहुल गांधी, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि भारतविरोधी षड्यंत्र !

सुशांत सिन्हा यांनी त्यांच्या ‘यू ट्यूब वाहिनी’वर खासदार संबित पात्रा यांच्याशी वार्तालाप केला. या वेळी संबित पात्रा यांनी परकीय शक्तींकडून भारताला हानी पोचवण्यासाठी होत असलेल्या षड्यंत्रावर प्रकाश टाकला. याविषयी या लेखात पाहूया.