कथित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला चाप लावून मोठी धर्महानी रोखली !
पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे
पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदु धर्माविरोधातील मोठ्या आघाताच्या विरोधात दैनिक ‘सनातन प्रभात’ एका योद्ध्यासारखा पाय रोवून उभा राहिला. हिंदूंपर्यंत विषय पोचवणे
एका वर्षातच २४ टक्क्यांनी सोन्याचे भाव वाढले आहेत. सध्याच्या सोन्याच्या भावातील भरारीचा आढावा घेतला असता जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत जागतिक बाजारपेठेमध्ये या मौल्यवान धातूच्या भावामध्ये४२ टक्क्यांची वाढ झालेली आहे. या आश्चर्यजनक दरवाढीमुळे संपूर्ण जगाला बुचकळ्यात टाकले आहे.
आजच्या काळात साम्यवादी विचारवंतांनी हिंदु आध्यात्मिक गुरूंना अपकीर्त करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली आहे. माध्यमांच्या साहाय्याने सातत्याने हिंदु धर्मगुरूंविषयी नकारात्मक बातम्या आणि आरोप पसरवले जातात.
शेतकर्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने ३ कायदे प्रस्तावित केले, त्यासमवेत पंजाब आणि अन्य भागातील साम्यवादी गटांशी संलग्न अनेक जणांनी स्वतःला शेतकरी म्हणत खलिस्तानी झेंडे हातात घेऊन महिनोन्महिने देहलीच्या आजूबाजूचे रस्ते बंद केले आणि शेवटी त्यांनी लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला खलिस्तानी झेंडा फडकावला.
आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली. मला एक वेगळा उत्साह जाणवत होता. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’
‘गोवा सरकारने ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’चे ६ सहस्र बनावट लाभार्थी शोधून काढले आहेत. यांपैकी काही जण हयात नाहीत. संबंधितांकडून निधी परत मिळवण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे
‘नवी देहली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील अस्थीरोगतज्ञाने शल्यकर्म करतांना एका रुग्णाचा उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापला. त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये पीडित रुग्णाने हानीभरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये याचिका केली.
शिवकालीन गड-दुर्ग म्हणजे जिहादी धर्मांधांना पराभूत करून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक आहे. या प्रतिकांतून हिंदूंना क्षात्र आणि धर्म तेज प्राप्त होते.
तांदूळ धुवून अंदाजे ४ ते ६ पट पाण्यात झाकण न ठेवता पाण्यात उकळून पेज काढून भात शिजवावा. पेज दुसर्या पदार्थात थोडी थोडी वापरावी. अशाने तो पचायला हलका होतो.
‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सांगण्याची पद्धत वा शैली पहाता त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आघात करून उदय भेंब्रे यांना पुढे काही गोष्टी रुजवून समाजात फूट पाडायची आहे, हेच लक्षात येते !