धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि  दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे.

भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !

भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !

‘मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली’, असा नॅरेटिव्ह (खोटे कथानक) निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही जोरात होत असला, तरी वास्तव पूर्णपणे वेगळे आहे, हे लोकांना नीट कळले आहे. याविरुद्ध कुणी असत्य प्रचार केला, तरी तो आता सहज मान्य होणार नाही.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

काही वेळा असुर अधर्माचरण करून पुष्कळ बळ प्राप्त करण्यासह धार्मिक कर्म करूनही पुण्यबळ प्राप्त करतात. अशा वेळी असुरांचे बळ क्षीण करण्यासाठी भगवंत विविध अवतार धारण करतो.

पैसा जिंकला, नाती हरली ! 

पैसा जिंकला, नाती हरली ! 

नुकतीच समोर आलेली एक बातमी मन सुन्न करणारी आहे. आईच्या अंत्यसंस्काराआधी तिच्या मुलींनी मालमत्तेची मागणी केली. ‘आधी मालमत्तेचे वाटे-हिस्से करा, मगच अंत्यविधी करा’, अशी अट घालत आईच्या निधनानंतर तिच्याच मुलींनी मालमत्तेसाठी वाद घातला.

‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग

‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग

‘मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला, तरी त्यानंतर शरिरात काही पालट वेगाने घडू लागतात. ‘हार्मोन्स’मध्ये (संप्रेरकांमध्ये) होणारी घट, धातूंची क्षीणता आणि जीवनशैलीतील पालट यांमुळे काही आजारांची शक्यता वाढते.

‘विश्‍वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !

‘विश्‍वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !

भारत वर्ष १९५० मध्ये ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ झाल्यावर प्राथमिक घडणाची ७८ वर्षे उलटली आहेत. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे विचार सांगितले, त्याला आता १२५ वर्षे होऊन गेली आहेत, तरी ते विचार आज अधिक प्रासंगिक आहेत.

धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी आदर्श जीवनपद्धतीचे महत्त्व !

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी साधनेचा स्तर वाढवला पाहिजे. माझ्या गुरुदेवांनी मला म्हटले, ‘तुम्ही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देता; परंतु एक काम आणखी केले पाहिजे. जर आपण केवळ एका हातात भाला घेऊन निघालो, तर आपले भले होणार नाही.

चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्‍चित करूया !

चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्‍चित करूया !

जून महिना उजाडला की, नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग चालू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्‍न असतो.

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘काही वेळा आसुरी शक्ती इतक्या बलवान होतात की, त्या स्वर्गलोकातील देवीदेवतांना युद्धात पराजित करून त्यांना स्वर्गलोकातून पिटाळून लावतात.

आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !

आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !

कार्यवाहीच्या कारवायांमध्ये प्राणघातक नसलेले अनेक पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ प्रत्यक्ष अडवणूक, नौकेवर चढून ताबा मिळवणे किंवा इलेक्ट्रॉनिक प्रणाली निकामी करणे.