प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण

प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण

आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो.

‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?

‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ हा इंग्रजी भाषेतील चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा नायक (खलनायक) मायकल सँडर्स ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत असतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम आणि बेधडक आहे.

कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !

कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !

‘सनातन संस्था ही खरोखरच अद्भुत आहे. त्यांच्या विरोधात अनेक खोटे कथानक रचून समाजात मानहानी करण्यात आली. एवढे होऊनही देश-विदेशात अनेक निःस्वार्थ भावाने कार्य करणारे सहस्रो ‘साधक’ निर्माण केले.

 मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !

 मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !

वर्ष १९६० आणि १९७० च्या दशकात झालेला भाषिक संघर्ष हा तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अन् गोवा विलीनीकरणाच्या भीतीचा परिपाक होता. आज ती भीती कालबाह्य झाली आहे.

निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो !

निर्मळ हृदयात भक्तीचा उदय होऊन जीव भक्त बनतो !

भगवंत अतिशय शुद्ध आणि पवित्र आहे. या निर्मळ आणि प्रेमळ भगवंताशी एकरूप होण्यासाठी भक्तालाही त्याच्याप्रमाणे निर्मळ आणि प्रेमळ बनले पाहिजे.

गुरुचरणांकडे नेणारा शरणागतभाव !

गुरुचरणांकडे नेणारा शरणागतभाव !

गुरूंना कृतज्ञतेचा भाव असणार्‍या शिष्यापेक्षा शरणागत भाव असलेला शिष्य जास्त प्रिय असतो. गुरूंची कृपा सातत्याने होण्यासाठी स्वतःत शरणागतभाव निर्माण करा. तो निर्माण होण्यासाठी प्रथम कृतज्ञतेचा भाव येण्यासाठी प्रयत्न करा.’

शरणागतभावाचे मूर्तीमंत प्रतीक : श्री हनुमान !

शरणागतभावाचे मूर्तीमंत प्रतीक : श्री हनुमान !

हनुमानाची अशी पूर्ण श्रद्धा होती की, आपल्यात जे काही सामर्थ्य आहे, आपला जो काही प्रभाव आहे, ते सर्व केवळ श्रीरामाच्या कृपेचेच फळ आहे. ती श्रीरामाचीच कृपा आहे.

राधा आणि गोपी यांची मधुराभक्ती !

राधा आणि गोपी यांची मधुराभक्ती !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त !

जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे परम निष्काम भक्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी कधीच विठ्ठलाला वैयक्तिक उद्देशांसाठी प्रार्थना केली नाही…

महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !

महाराष्ट्रात मराठी भाषेची होत असलेली दुरवस्था आणि सरकारसह प्रशासनाचे कर्तव्य !

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा’ने मार्च २०२६ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेत ‘मराठी’ विषय घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांपैकी ८० सहस्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.