औरंगजेबाच्या कबरीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात !
अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे
अशी चेतावणी का द्यावी लागते ? सरकार आणि प्रशासन यांनी स्वत:हूनच हिंदु जनभावनांचा विचार करावा. तसेच अत्याचारी शासकाच्या उदात्तीकरणाच्या सर्व पाऊलखुणा पुसण्याचे राष्ट्रीय कार्य पूर्णत्वास न्यावे
मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.
हिंदूंच्या मंदिरांच्या शेजारी मांसाहारी उपाहारगृहांना अनुमती प्रशासनाकडून कशी दिली जाते ?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.
नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?
ग्रामस्थांना परत परत का सांगावे लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? की, प्रशासन याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ?
महाराष्ट्रात कुणीही मराठीचा अवमान करण्याचे धाडस करणार नाही, असा धाक मराठीजनांनी निर्माण केल्यासच भाषारक्षण करणे शक्य आहे !
महापालिका आणि औषध प्रशासन यांच्याकडे आर्.ओ. प्लांटची नोंद नसणे, यातून प्रशासनाची पाट्याटाकू वृत्ती लक्षात येते !
अशा प्रकारे बेकायदा भराव टाकणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे पक्षाने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
या फेक पनीरमध्ये दुधाचा समावेश नसतो. नागरिकांची फसवणूक करून अशा प्रकारे फेक पनीरची विक्री चालू आहे. असे फेक पनीर लहान मुलांना खायला दिले जात आहे.