कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण
लोकप्रतिनिधींना उपोषणास भाग पाडणारे प्रशासन सामान्य जनतेशी कसे वागत असेल, हे लक्षात येते !
लोकप्रतिनिधींना उपोषणास भाग पाडणारे प्रशासन सामान्य जनतेशी कसे वागत असेल, हे लक्षात येते !
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालातून माहिती प्राप्त
हिंदु विधीज्ञ परिषद ! गेल्या काही वर्षांत परिषदेने केलेले कार्य हे केवळ काही निवेदने किंवा तक्रारी यांपुरते मर्यादित नसून हिंदु समाजाच्या हितरक्षणासाठी उभारलेल्या संघटित कायदेशीर शक्तीचे प्रतीक आहे. हिंदु धर्म, देवस्थाने, राष्ट्रपुरुषांचा वारसा आणि हिंदु समाजाचे अधिकार यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातही हिंदु विधीज्ञ परिषद अधिक व्यापक प्रमाणात कार्यरत रहाणार आहे.
लोटे येथे प्रदूषणाचा आणि रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा उपस्थित झाला आहे; मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ नोटिसा देण्याचे नाटक केले जाते.
पुरेशा सोयी-सुविधा आणि प्राध्यापक नसतांनाही केवळ नफेखोरीसाठी महाविद्यालये चालवणे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला द्रोहच आहे. अशा महाविद्यालयांचे परवाने त्वरित रहित करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत !
असे केवळ भारतातच घडू शकते !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी ‘पी.पी.पी.’ (सार्वजनिक-भागीदारी तत्त्वावर) तत्त्वावर विकसित केल्या जाणार्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (टाकाऊतून ऊर्जा निर्मिती) या प्रकल्पाच्या ठिकाणी दुर्घटना घडली.
रस्ते आणि पदपथ यांच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळाशी करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळेच झाडांची ‘मूक हत्या’ होत असून प्रशासनाच्या दाव्यानंतरही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.
येथील संगम माहुलीच्या पुलावरून प्रवास करतांना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या पुलाला १११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.