काश्मिरी हिंदूची हत्या केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांचे नक्राश्रू !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपीच्या) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदु संजय शर्मा यांची आतंकवाद्यांनी हत्या केल्यानंतर दुःख व्यक्त करत ‘शर्मा यांच्या हत्येविषयी काश्मिरी मुसलमानांना लाज वाटत आहे. केंद्र सरकार आतंकवाद संपुष्टात आल्याचा दावा करत आहे. असे आहे, तर शर्मा यांना कुणी मारले ? सरकार काय करत आहे ?, असे प्रश्न विचारले. ‘सरकारने शर्मा यांच्या पत्नीला नोकरी दिली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.
NIA,ED टेरर फंडिंग के नाम पर छापेमारी कर रही है। अगर आतंकवाद खत्म हो गया तो उसे किसने मारा? सरकार क्या कर रही है? मैं सरकार से मृतक की पत्नी को नौकरी देने की अपील करती हूं। उसके 3 बच्चे हैं और प्रत्येक को मुआवजे के रूप में 5 लाख रुपये मिलने चाहिए: PDP प्रमुख महबूबा मुफ्ती (27.02) pic.twitter.com/yfJTEWaasX
— ANI_HindiNews (@AHindinews) February 27, 2023
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, आम्ही तेच लोक आहोत, ज्यांनी वर्ष १९४७ मध्ये काश्मीरमध्ये रहाणारे हिंदु आणि शीख यांच्या रक्षणासाठी सर्व काही केले होते. त्या वेळी भारतात धार्मिक दंगली चालू होत्या. आज काश्मिरी मुसलमान हतबल आहेत. ते फसलेले आहेत. एकीकडे सरकारची बळजोरी, तर दुसरीकडे आतंकवाद नष्ट करण्याच्या नावाखाली सहस्रो युवकांना कारागृहात टाकण्यात आले आहे. लोकांच्या घरांना टाळे ठोकण्यात येत आहे. धाडी घातल्या जात आहेत.
कश्मीरी पंडित की हत्या पर महबूबा मुफ्ती का बयान- हम कश्मीर के मुसलमान शर्मिंदा है..#MehboobaMufti #KashmiriPandits #JammuAndKashmir #PanditKilling pic.twitter.com/vvIDoW9UEQ
— The India Rise (@theindiarise01) February 28, 2023
(जिहादी आतंकवाद्याला ठार केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार्या सहस्रो लोकांविषयी मेहबूबा मुफ्ती का बोलत नाहीत ? सैन्याकडून चकमक होतांना आतंकवाद्यांच्या समर्थनासाठी सैनिकांवर दगडफेक करणार्यांविषयी त्या का बोलत नाहीत ? – संपादक)
संपादकीय भूमिकायाचे उत्तर सरकारने दिलेच पाहिजे; मात्र या प्रश्नाच्या नावाखाली काश्मिरी हिंदूंविषयी काळजी असल्याचे दाखवणार्या ढोंगी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यात त्यांचे सरकार असतांना काय दिवे लावले, हेही सांगायला हवे ! दगडफेक करणार्या सहस्रो लोकांवरील गुन्हे का मागे घेतले, हेही सांगायला हवे ! |
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !