‘हिंदु राष्ट्र’ हे देशासाठी आपत्ती ठरेल’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खरोखरच म्हटले आहे का ?
हिंदू समाज हा धिम्या गतीने का होईना; पण सुधारणावादी, परिवर्तनवादी राहिलेला आहे. त्यामुळेच तो आधुनिक काळात विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे.
हिंदू समाज हा धिम्या गतीने का होईना; पण सुधारणावादी, परिवर्तनवादी राहिलेला आहे. त्यामुळेच तो आधुनिक काळात विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे.
ख्रिस्ती देशांनी इस्लामी राज्याच्या आणि त्या धर्माच्या पंजाखाली पिचलेले आपापले देश स्वतंत्र करून इस्लाममुक्त केले !
संपूर्ण जग इस्लाममय करण्याची इस्लामची विखारी मानसिकता ही जगभरातील ‘वोक’ नेत्यांच्या दृष्टीस पडत नसली, तरी स्वतः इस्लामने मात्र त्याच्या या विषारी लालसेचा छातीठोकपणे आणि निर्भयपणे वारंवार पुनरुच्चार केला आहे.
मुसलमानांनी हिंदूंच्या बळकावलेल्या वास्तू परत केल्या असत्या, तर आताची स्थिती निर्माणच झाली नसती. आताही अशा आवाहनामुळे मुसलमान हिंदूंना त्यांच्या वास्तू परत करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिंदूंच्या वास्तू हिंदूंना कायदेशीर लढाईद्वारेच मिळवाव्या लागतील, हीच वस्तूस्थिती आहे !
प्रदर्शनात इस्लामने जगावर केलेल्या उपकारांची सूचीच्या सूची होती. घड्याळ, कॅमेरा, संगीत, स्वच्छता, भोजन, अन्नपदार्थ, फॅशन किंबहुना अगदी रुबिक्स क्यूबचा शोधसुद्धा इस्लामनेच लावला आहे, असे दावे केले गेले.
गेल्या आठवड्यात डग्लस मरे या ब्रिटीश लेखकाचे ‘द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप’ हे पुस्तक वाचायला प्रारंभ केला. हे पुस्तक वाचत असतांना इंटरनेटवर डग्लस मरे यांच्याच ‘इस्लामोफिलिया’ (Islamophilia – इस्लामची आवड) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले…
धर्मांध एका मुसलमान अभिनेत्रीने हिंदु धर्मपूरक कृती केल्यास तिला विरोध करतात. हा ‘सर्वधर्मसमभाव’ कसा होऊ शकतो ?
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.
अशी पैशाचिक मानसिकता जोपासणार्यांच्या विरुद्ध जागतिक स्तरावर ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा पुढे सर्वत्र हाहा:कार माजेल, हे निश्चित !
कट्टरपंथीय आणि जिहादी यांनी पसरवलेल्या हिंसा अन् द्वेष यांच्या जगात हिंदूंनी स्वतःच्या जगण्याच्या हक्कासाठी उभे रहाण्याची, तसेच समृद्ध होण्याची वेळ आली आहे.