हिंदु नाव सांगून निकाह करून धर्मांधाकडून ७ वर्षे हिंदु तरुणीचा छळ !
हा छळ गेल्या ७ वर्षांपासून चालू होता. या काळात पीडितेला ३ मुले झाली, तरीही तिला वारंवार मारहाण केली जात असे.
हा छळ गेल्या ७ वर्षांपासून चालू होता. या काळात पीडितेला ३ मुले झाली, तरीही तिला वारंवार मारहाण केली जात असे.
निदाने पीडितेला इस्लाम धर्माकडे आकर्षित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. निदा पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी आणि अनुष्ठान करायची.
सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारणारे अशा वेळी कोणत्या बिळात जाऊन लपलेले असतात ?
मुसलमान शिक्षक आणि ख्रिस्ती शिक्षक हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्मापासून दूर करत स्वतःच्या धर्माकडे वळवतात, तर हिंदु शिक्षक धर्मनिरपेक्षतेचे गुणगान गात असतात !
इस्लाममध्ये आत्महत्या अयोग्य असल्याचे सांगितले असल्याने मुसलमान त्याचे पालन करतात; तर हिंदु धर्मातही आत्महत्या करणे पाप असल्याचे सांगितलेले असतांनाही हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते आत्महत्या करतात !
‘राजकारणाने इस्लामचा विचार केला पाहिजे’, यावर योगी आदित्यनाथ यांनी दिलेला भर हा एक ऐतिहासिक टप्पा होता. यापूर्वी केवळ योगी श्री अरबिंदो यांनीच ‘राजकारणाने इस्लामचा सामना करावा’, याचा पुरस्कार केला होता.
गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना ‘मानशीर’, ‘बानार’ असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले, तर कुणीही ऐकून घेणार नाही.
हिंदु समाज घाबरट असल्यामुळेच तो बहुसंख्यांक असूनही त्यांच्यावर अल्पसंख्यांक समाज अशा प्रकारे अत्याचार करतो. ही स्थिती भारतातील १०० कोटी हिंदूंसाठी लज्जास्पद !
मालेगाव बाँबस्फोटात आधी मुसलमान समुदायातील ९ आरोपींना अटक झाली होती. त्यांची वर्ष २०१६ मध्ये न्यायालयाने मुक्तता केली. त्या वेळी ‘या ९ तरुणांची इतकी वर्षे तुरुंगात गेली, त्याची भरपाई कोण करणार ?’, असा प्रश्न मिडियाने (माध्यमांनी) आणि साम्यवादी ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) विचारला होता.
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जनजागृती अभियान’ या विषयावर मुंबई येथे विशेष संवाद !