संपादकीय : तालिबान भारताचा मित्र ?

प्रत्येक देश स्वतःच्या लाभासाठी एखाद्याला जवळ करतो किंवा झिडकारतो. त्यामुळे मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्य देशांनी जरी नाके मुरडली, तरी ते भारताचे यश असल्यामुळे भारतियांनी मात्र नाक वर करून चालावे ! हे कूटनीतीचे यश आहे !

भारताची इंधनाविषयीची मुत्सद्देगिरी !

भारताच्या इंधनाविषयीच्या मुत्सद्देगिरीमुळे श्रीलंका, पाकिस्तान येथे जशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, तशी भारतात झाली नव्हती आणि भविष्यात होणार नाही.

India Bangladesh Border Tension : दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून जाब विचारला !

भारत-बांगलादेश सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कथित बांधकामाचे प्रकरण  

Zelensky’s Proposal To North Korea : रशियाने युक्रेनच्या सैनिकांना सोडावे, मग आम्ही तुमचे सैनिक परत करू !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव

Relevant T-word Is Terrorism : पाकला संवाद नाही, तर केवळ आतंकवाद ठाऊक आहे ! – रणधीर जैस्वाल, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.

Pakistan Allegations On RAW : (म्हणे) ‘भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, ही जागतिक चिंतेची गोष्ट !’

भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, याचा एकतरी पुरावा पाकिस्तानने सादर केलेला नसतांना अशा प्रकारचा आरोप करणे हास्यास्पदच होय !

श्रीलंकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि भारत-श्रीलंका यांच्‍यातील द्विपक्षीय संबंध

भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्‍कृतीमध्‍ये आहे. जेव्‍हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्‍हा श्रीलंकेत त्‍याचा आनंद साजरा झाला.

चीनकडून पसरवण्यात येणारा आर्थिक साम्राज्यवाद !

या लेखात आपण चीनचा हेतू काय आहे ? जगभरात चीन कर्ज का वाटत आहे ? चीनकडून कर्ज घेणार्‍या भारताच्या शेजारी असलेले देश बरबाद का झाले ? हे समजून घेणार आहोत.

India-Bangladesh Relations : बांगलादेशाने भारतासमवेतचे संबंध बिघडवल्यास त्याची मोठी व्यापारी हानी होणार !

वास्तविक भारतानेच बांगलादेशाशी सर्वच प्रकारचे संबंध संपुष्टात आणून त्याला अद्दल घडवणे आवश्यक आहे !

B’desh Army Chief General Statement : आम्ही शेजारी देशांच्या विरोधात काही करणार नाही आणि त्यांनीही आमच्या विरोधात काही करू नये !

केवळ देशांच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या देशांतील हिंदूंच्या विरोधात काही करू नये, अशी अपेक्षा भारताची असणार आहे. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण का केले जात नाही ?, हे जनरल वकार यांनी सांगितले पाहिजे !