US Deported Illegal Indians : बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना घेऊन अमेरिकी सैन्याचे विमान भारताकडे मार्गस्थ !

भारतातून अशा प्रकारची विमाने बांगलादेश आणि म्यानमार येथे कधी मार्गस्थ होणार ? हा प्रश्‍न आहे. मात्र भारतात गेली काही दशके जनता बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत असतांनाही सरकार कठोर प्रयत्न करत नाही, हेही तितकेच खरे !

Indian Activist Released From Saudi Prison : पाकिस्तानविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याविषयी कारागृहात असलेले झहेक तन्वीर यांची १ वर्षानंतर सुटका

सौदी अरेबिया २ देशांमध्ये दरी निर्माण करणारी पोस्ट केल्याप्रकरणी संबंधिताला कारागृहात टाकतो, तर भारत हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता यांच्याविषयी विखारी ‘पोस्ट’ करणार्‍यांच्या विरोधात काहीही करत नाही, हे संतापजनक !

Panama Withdraws From BRI Project : ट्रम्पच्या धमकीपुढे पनामा झुकले !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कालव्याचे नियंत्रण अमेरिकेकडे परत देण्याची मागणी केली आहे. 

S Jaishankar On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची काही सूत्रे भारतासाठी चौकटीच्या बाहेरील असू शकतात ! – डॉ. एस्. जयशंकर

ते देहली विद्यापिठाच्या हंसराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमेवत झालेल्या संवाद सत्रात बोलत होते.

Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रेला पुन्हा प्रारंभ होणार

दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा पुन्हा प्रारंभ करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे.

S Jaishankar On Illegal Indian Immigrants : अमेरिकेत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या भारतियांना परत घेण्यास सिद्ध !

अमेरिका बेकायदेशीररित्या रहाणार्‍यांना बाहेर काढतो, तर भारत राजकीय स्वार्थासाठी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना सर्व प्रकारची कागदपत्रे, नोकरी, व्यवसाय, घरे देतो. इतकेच नाही, तर त्यांना गुन्हेगारी करण्यासही मोकळीक देतो !

US Lifts Sanctions : अमेरिकेने ‘भाभा अणूसंशोधन केंद्रा’सह भारतातील ३ अणूसंस्थांवरील निर्बंध हटवले !

अमेरिकेने ‘भाभा अणूसंशोधन केंद्रा’सह भारतातील ३ प्रमुख अणूसंस्थांवरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे अमेरिकेला भारताशी नागरी अणूतंत्रज्ञान सामायिक करण्याचा मार्ग मोकळा होईल.

संपादकीय : तालिबान भारताचा मित्र ?

प्रत्येक देश स्वतःच्या लाभासाठी एखाद्याला जवळ करतो किंवा झिडकारतो. त्यामुळे मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्य देशांनी जरी नाके मुरडली, तरी ते भारताचे यश असल्यामुळे भारतियांनी मात्र नाक वर करून चालावे ! हे कूटनीतीचे यश आहे !

भारताची इंधनाविषयीची मुत्सद्देगिरी !

भारताच्या इंधनाविषयीच्या मुत्सद्देगिरीमुळे श्रीलंका, पाकिस्तान येथे जशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, तशी भारतात झाली नव्हती आणि भविष्यात होणार नाही.

India Bangladesh Border Tension : दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून जाब विचारला !

भारत-बांगलादेश सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कथित बांधकामाचे प्रकरण