Barkatullah University Controversial Order : हिंदु विद्यार्थ्यांना रामायणातील सुंदरकांडाचे पठण करण्यावर आणि मंदिरात जाण्यावर  बंदी !

असा आदेश द्यायला भोपाळ पाकिस्तानात आहे कि भारतात ?  मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची बंदी घालण्याचे धाडस होतेच कसे ?

Supreme Court On AMU : अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा ‘अल्पसंख्यांक संस्था’ दर्जा कायम !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

SC On UP Madarsa ACT : ‘उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा’ रहित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कायदा रहित करण्याला दिली होती मान्यता !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वांद्रे (मुंबई) येथे मशिदीला विरोध झाल्याच्या ठिकाणी बांधण्यात येत आहे ‘ख्रिस्ती’ नावाने शाळेची इमारत !

भूमी जिहाद करण्यासाठी धूर्त मुसलमान,काय थापा मारतील आणि भूमी बळकावतील, याची कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी ख्रिस्त्यांच्या नावाखाली मशीद बांधली, तर आश्‍चर्य नव्हे.

Delhi HC Rejects PIL Regarding Rohingya Children : रोहिंग्या घुसखोरांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्याच्या संदर्भातील जनहित याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

अशी याचिका करणार्‍यांवरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. घुसखोरांना देशातून हाकलण्याची आवश्यकता असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाणार्‍या लोकांनाही देशातून हाकलले पाहिजे !

Madras HC On Dravidian Aryan Theory : विद्यार्थ्यांना आर्य-द्रविड सिद्धांत शिकवला जावा कि जाऊ नये ?, यावर विचार करा ! – मद्रास उच्च न्यायालय

एन्.सी.ई.आर्.टी. आणि एस्.सी.ई.आर्.टी. यांना मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश

Oxford Honouring Ratan Tata : रतन टाटा यांच्या सन्मानार्थ ऑक्सफोर्ड विद्यापिठात बांधली जाणार नवीन इमारत

टाटा ग्रुप आणि ऑक्सफोर्ड विद्यापिठातील सोमरविले कॉलेज यांच्याकडून ही इमारत उभारण्यात येणार आहे.

JNU Cancels Seminars : इराण, पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन या देशांच्‍या भारतातील राजदूतांची ‘जे.एन्.यू.’मधील व्‍याख्‍याने रहित

मुळात या देशांच्‍या राजदूतांची व्‍याख्‍याने आयोजितच का करण्‍यात आली होती ? अशांना भारतात सार्वजनिक व्‍यासपीठ मिळाल्‍यास त्‍याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?

डिचोली येथील केंद्रात प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिकाही देण्यात आली !

शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या नाहीत

पालघरमधील ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही !

पालघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ६६ सहस्र ९९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा चालू होऊन ५ महिने होऊनही अद्याप ३२ सहस्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.