गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या मुसलमान विक्रेत्यांकडे परवाना नसल्याने हिंदूंनी दिले पोलिसांच्या कह्यात !

सावंतवाडी येथून मालवण शहरात गाद्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या काही मुसलमान विक्रेत्यांकडे व्यवसायाच्या अनुषंगाने कोणताही परवाना नव्हता, तसेच त्यांच्यापैकी काहींच्या आधारकार्डवर एकच जन्मदिनांक होता.

अमेरिकेचे व्यवहारवादी अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी !

दक्षिण आशियामध्ये भूमी, समुद्र आणि हवाई या मार्गाने चिनी सैन्याचा सामना करण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी पसरवण्यात आलेले अपसमज आणि त्यांचे खंडण !

शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.

संत देहाने जरी अत्यंत रुग्णाईत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचे कार्य अखंड चालूच असते !

‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) गत ८ मासांपासून बेशुद्धावस्थेत आहेत. पू. आजींवर वैद्यकीय उपायांसमवेत विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यात येत आहेत…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’चे सूक्ष्म परीक्षण !

‘२.२.२०२५ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘आयुष्य होम’ आणि अनिष्ट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी ‘देवी होम’ हे २ होम करण्यात आले. यांपैकी ‘देवी होमा’च्या वेळी मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्म परीक्षण करता आले. ते येथे दिले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची काळानुरूप साधनेची शिकवण !

‘‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी नामाचे महत्त्व पुढील ओवीद्वारे सुंदर पद्धतीने सांगितले आहे. 
‘फुटो हे मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ।।’

साधकाला आध्यात्मिक त्रासाशी लढायला शिकवून साधनेत पुढे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

यागाच्या वेळी तेथे उपस्थित राहिल्याने ‘आध्यात्मिक त्रास न्यून होतो आणि साधना चांगल्या तर्‍हेने होण्यास साहाय्य होते’, हे लाभ माझ्या लक्षात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साधकाला आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

दूरचित्रवाणीवर रामायण मालिकेतील हनुमान आणि सीतामाता यांचा भावपूर्ण संवाद ऐकतांना मन एकाग्र होऊन ध्यान लागणे अन् ध्यानात परावाणीतून ‘श्रीराम श्रीराम ।’ हा नामजप चालू होणे

व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हे समवेत आहेत’, असे जाणवणे

‘एकदा मला गुरुदेवांचा सत्संग मिळाला. मी कोल्हापूर सेवाकेंद्रात व्यष्टी आणि समष्टी साधना करत असतांना मला काही मासांपासून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे ३ गुरु माझ्या समवेत असून ते मला साहाय्य करत आहेत’, असे जाणवते.

श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या वस्त्रावर उमटलेले पांढर्‍या रंगाचे गोल आणि काही ठिपके यांसंदर्भात जाणवलेली सूत्रे

वस्त्र परिधान केल्यावर मला माझा देह पुष्कळ हलका वाटत होता, तसेच काही वेळा चालतांना ‘माझा देह तरंगत आहे’, असे मला वाटत होते.