श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भारतभर निरंतर भ्रमण करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याविषयी केलेल्या ज्ञानाचा संचय
एखादे नाडीपट्टीवाचक भेटले, तर ते हे दैवी ज्ञान सांगण्याचे किती पैसे घेतील ? सर्व नीट सांगतील कि नाही ? त्यांनी दिलेल्या ज्ञानात सत्यता किती आहे ? त्यामध्ये अनिष्ट शक्तींचा हस्तक्षेप किती आहे ?’, हे सर्व पाहून पुढे जावे लागते.