आयुर्वेदामधील आहाराचे मूळ नियम पाळा !
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
आदल्या दिवशीचे किंवा शिळे काहीही खाऊ नये. केक, बिस्कीट, खारी, टोस्ट हेही शिळ्या पदार्थातच येतात. लगेच तुम्हाला काहीही लक्षणे दिसली नाहीत, तरी सतत या पदार्थांच्या सेवनाने बरेच त्रास होतात.
‘‘प्रो-बायोटिक’ पदार्थ घेणे महत्त्वाचे असल्याने किमान आठवड्यात ३ दिवस काही ना काही आंबवलेले खावे’, असे ‘रिल’ (माहितीपर छोटी ध्वनीचित्रफीत) पाहिली.
बाहेर फिरतीवर असणार्या व्यक्तींसाठी; जेव्हा कामाचे स्वरूपच तसे असते, परिस्थितीच तशी येत रहाते, तेव्हा दोन वाईटांपैकी कमी कसे निवडायचे, हे सांगायचा हा प्रयत्न आहे.
मुळात जेव्हा तुम्ही अन्न, हवा आणि पाणी या मूळ गोष्टींवर अवलंबून असता तिथेच भेसळ असली की, आजारपण कुणालाच चुकत नाही, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना सुद्धा ! म्हणूनच आपली आजी जशी छान राहिली, तसे रहायला …
प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.
पोट साफ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी त्रिफळा किंवा विकत आणलेल्या विविध पावडर न घेता पोट साफ होण्यासाठी वेगच येत नसल्यास, तसेच अग्नी चांगला ठेवण्यासाठी हलका आहार अन् खाण्याची पथ्ये शक्यतो पाळावीत.
‘अग्नी नीट असता निरोगी जीवन मिळते आणि तो नीट नसल्यास सर्व रोगांचा संभव होऊ शकतो’, हे आयुर्वेदात सांगितले आहे.
रस्त्यांवरील वाहतूक आणि खड्डे चुकवतांना मणके खिळखिळे होऊन जातात. त्यातून लांबपर्यंत दुचाकीवरून प्रवास करणे स्वतःच्या पाठीच्या कण्यावर चांगलाच ताण आणणारे आहे. सध्या येणार्या रुग्णांमध्ये कंबरेच्या मणक्यात दोष असण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.
पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते, ती म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.