पोहून झाल्यानंतर घ्यावयाची काळजी !
पोहण्याच्या तलावामध्ये भरपूर मुले एकत्र असल्याने एकमेकांचा संसर्ग व्हायची शक्यताही अधिक राहील. त्यासाठी काही सूत्रे येथे देत आहे.
पोहण्याच्या तलावामध्ये भरपूर मुले एकत्र असल्याने एकमेकांचा संसर्ग व्हायची शक्यताही अधिक राहील. त्यासाठी काही सूत्रे येथे देत आहे.
उन्हाळ्यात अपरिहार्यपणे गाडीने अथवा बसने प्रवास करावा लागलाच, तर बर्याच लोकांना प्रवासात, तिथे पोचल्यावर किंवा परत आल्यावर उन्हाच्या तडाख्याने पोट बिघडते, डोके चढते किंवा पोटाची काहीतरी तक्रार चालू होते…..
बर्याच अनारोग्यकर गोष्टी अगदी ‘सहज असेच असते’, असे म्हणत नकळत आपण स्वीकारल्या आहेत. भले ती कार्यालयातील मेजवानी असो, वारंवार बाहेरून घरी अन्न मागवणे, पॅकबंद खाद्यपदार्थाची सोय सोडून अन्य ठिकाणीही वाढत चाललेला वापर …
शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस (व्यवसाय) करणार्या वैद्यांना रुग्णांकडून येणारी ‘मला पंचकर्म करायचे आहे’, ही मागणी नवीन नाही. ‘नुसतेच पंचकर्म करायचे आहे’, अशी इच्छा असणारे अनेक रुग्ण चिकित्सालयात येत असतात.
एखादे उत्पादन बनवतांना अन्य काही घटकांसह वनस्पती वापरली जाते, तेव्हा त्याला ‘हर्बल’ असे लेबल बर्याचदा लावले जाते, त्याहीपेक्षा सध्या चलनातील शब्द आहे ‘आयुर्वेद’ ! बर्याचदा एखादी वनस्पती घेऊन त्याचे घरगुती वापर लोकांपर्यंत कुठल्या …
आजाराची लक्षणे दिसल्या दिसल्या आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने लगेच औषधे चालू करावीत. सध्या बर्याच तापानंतर त्रासदायक कोरडा खोकला येणे, हे लक्षण दिसत आहे. ताप गेल्या गेल्या तात्काळ औषधे बंद न करता पूर्ण लक्षणे आटोक्यात येईपर्यंत काळजी घ्यावी.
‘आमचे नोकरीचे स्वरूपच असे आहे की, याविषयी (आरोग्य राखण्याविषयी) आम्ही काही करू शकत नाही. यासाठी तुम्ही काय साहाय्य करू शकता ? या सगळ्यात आयुर्वेद काय काय साहाय्य करू शकतो ?’,
वर्ष २०२५ च्या उंबरठ्यावर आपण सगळ्यांनीच पुढील काही गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी स्वतःच्या दिनक्रमात आणायला हव्यात, असे प्रकर्षाने वाटते. आपण समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या क्षेत्रासाठी चांगले काय देऊ शकतो, याचा विचार केल्यास देश म्हणून सगळ्यांना एकत्र पुढे नेता येईल हे नक्की !
आयुष्यात पुढे जातांना काही गोष्टी स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगळ्या असतात अन् आपण पालक म्हणून ही कल्पना आपल्या मुलींना लहानपणापासून द्यायला हवी, असे मला वाटते. ही असमानता नैसर्गिक आहे जिचा स्वीकार आपण प्रत्येकाने करायला हवा.
जे लोक व्यायाम अल्प करतात, खाल्लेले पचत नसल्याने अशक्त वाटल्याने ऊर्जा किंवा उत्साह मिळावा; म्हणून ‘प्रोटीन पावडर’ खातात आणि मग शनिवार-रविवार बाहेर ‘जंक फूड’ घेतात. यामध्ये प्रोटीन खाऊन ते अंगी लागणार नाही. त्याचे रूपांतर शेवटी चरबीमध्येच होणार हे नक्की.