गरम शेक आणि गार शेक

गरम शेक आणि गार शेक

सांधे आणि आसमंतातील दुखणी नवीन असतात, सूज असते, लालीमा असतो, तेव्हा कधीतरी कुणीतरी ‘आईस पॅक’ने (बर्फाच्या पिशवीने) शेकायला सांगितलेले असते. हळू हळू करत आजार जुना होत जातो.

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण त्याचबरोबर ही ही काही सूत्रे लक्षात घ्या –

पावसाळ्याचा प्रारंभ : पालकांनी लहान मुलांची घ्यावयाची काळजी !

पावसाळ्याचा प्रारंभ : पालकांनी लहान मुलांची घ्यावयाची काळजी !

लहान मुले खायला नको म्हणत असतील, तर धाकाने किंवा टीव्हीचे आमीष देऊन खायला देऊ नये; पण त्याच वेळी हा कटाक्ष ठेवावा की, ते अन्य सटरफटरही खाणार नाहीत.

हित-अहिताचे ज्ञान : निरोगी मनाची गुरुकिल्ली !

हित-अहिताचे ज्ञान : निरोगी मनाची गुरुकिल्ली !

नैसर्गिक चक्राप्रमाणे शरिरात क्रिया घडतात. त्यानुसार काही वेळा आपल्या मनाला दटावून त्याचे न ऐकता दूरगामी चांगले परिणाम देणार्‍या हितकारक सवयी लावून घ्यायला हव्यात.

ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !

ध्यानाचे प्रमुख शारीरिक उपयोग !

ध्यानामुळे शरिरातील ‘कोर्टिसोल’ या ‘स्ट्रेस हार्मोन्स’ची (मानवी शरिरातील तणाव निर्माण करणारे संप्रेरक) पातळी न्यून होते, ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि चिडचिड दूर होण्यास साहाय्य होते.

विस्मरण होण्याची कारणे आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठीचे उपाय !

विस्मरण होण्याची कारणे आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठीचे उपाय !

‘कोविड’ महामारीनंतर विशेषकरून विस्मरण होणे, इतक्यातच घडलेले प्रसंग नीट न आठवणे, छोट्या गोष्टी विसरणे, नाव लक्षात न रहाणे, अशा लक्षणांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ‘डिमेंशिया’ या संबोधनाखाली अनेक लक्षणे दिसतात.

५ ते ८ वर्षांच्या मुलांच्या पोटातून वायू सुटत असेल, तर कोणती काळजी घ्यावी ?

५ ते ८ वर्षांच्या मुलांच्या पोटातून वायू सुटत असेल, तर कोणती काळजी घ्यावी ?

मुलाच्या योगासन वर्गामध्ये बैठक होती. वर्ग घेणार्‍या ताईंना लक्षात आलेल्या काही गोष्टी त्यांनी सगळ्यांसमोर मांडल्या. रुग्णांमध्ये आम्ही पहात असलेल्याच होत्या

निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक ! – अविनाश धर्माधिकारी, संस्थापक, चाणक्य मंडल

निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक ! – अविनाश धर्माधिकारी, संस्थापक, चाणक्य मंडल

आधुनिक वैद्यकशास्त्रात आजार बरे करण्याचे उपचार असले, तरी आजारच होऊ नये आणि निरोगी कसे रहावे ? हे आयुर्वेदाने सांगितले आहे. निरोगी आयुष्यासाठी आयुर्वेद दिशादर्शक आहे

उन्हाळ्यात ताक घेत आहात… कोणती काळजी घ्यावी ?

उन्हाळ्यात ताक घेत आहात… कोणती काळजी घ्यावी ?

रिकाम्या पोटी, रात्री, भूक लागली म्हणून, ‘ॲसिडिटी’ (पित्त) वाटली म्हणून प्यायलेले ग्लासभर ताक त्यातून विकतचे, शिळे किंवा थंडगार असेल, तर पोटाला गच्च करते, त्रास वाढवते,..

‘इअर पॉड’ आणि ‘स्क्रीन’ पहाणे यांमुळे वाढत असलेली मानेची स्नायूदुखी !

‘इअर पॉड’ आणि ‘स्क्रीन’ पहाणे यांमुळे वाढत असलेली मानेची स्नायूदुखी !

सतत ‘इअर पॉड’ वापरणे, ते कानात घालून ठेवणे, तसेच एके ठिकाणी सतत बघत रहाणे यांमुळे मानेच्या मणक्यांवर अधिकचा ताण येतो, याला म्हणतात ‘टेक नेक’ !