VHP On Waqf Board : वक्फ मंडळाचा निधी रहित करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिंदूंच्या रोषाला सामोरे जा !

वक्फ मंडळ बळकट करण्यासाठी वर्ष २०२४-२५ साठी १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. यातील २ कोटी रुपये १० जून या दिवशी राज्य सरकारने दिले आहेत.

North Korean Soldiers Entered South Korea : उत्तर कोरियाचे सैनिक दक्षिण कोरियात ५० मीटर आत घुसले !

गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया सातत्याने दक्षिण कोरियाला मोठ्या फुग्यांमध्ये कचरा भरून पाठवत आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला आहे.

कॅनडात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणार्‍यांवर कारवाई करा ! – भारताची मागणी

रराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चित्ररथफेरीला अनुमती दिल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हे शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करण्यासारखे आहे. हे कॅनडासाठी चांगले नाही आणि भारतासमवेतच्या संबंधांसाठीही चांगले नाही.’’

Bakri Eid  Animal Slaughtering : बकरी ईदला मुंबईत होणार सहस्रावधी पशूंची हत्या !

हिंदु धर्मातच सण-उत्सवांत पशूंची पूजा होते, तर अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांत पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या होते, हे लक्षात घ्या !

Contempt of Prophet Muhammad : महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी इंडोनेशियात विनोदी कलाकाराला ७ मासांच्या कारावासाची शिक्षा

इस्लामी देशांत महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होते; मात्र भारतात हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर गुन्हाही नोंद होत नाही !

मणिपूर शांत करण्यास प्राधान्य द्यायला हवे ! – सरसंघचालक  

मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

साजिद आणि त्याचा भाऊ जावेद यांनीच हत्या केल्याचे आरोपपत्र प्रविष्ट !

बदायू येथील बाबा कॉलनीत १९ मार्च या दिवशी आयुष आणि आहान या २ निष्पाप भावांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.

 3 Hezbollah Terrorists Killed : इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या आक्रमणात हिजबुल्लाचे तीन आतंकवादी ठार

लेबनॉनस्थित ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेने इस्रायललाही लक्ष्य केले होते.

Pakistan Temple Vandalised : पाकिस्तानात श्रीराममंदिराची तोडफोड !

भारत असो कि पाकिस्तान हिंदूंना कुणीच वाली नाही, अशीच स्थिती आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी भारतातील हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे !

Jaipur Protest : जयपूर (राजस्थान) येथे ४ हिंदूंचे मृतदेह पोचल्यावर स्थानिक हिंदूंकडून रस्तावर उतरून आंदोलन

हिंदूंनी वैधमार्गाने शासनकर्त्यांवर दबाव आणल्यावर जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट करण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा !