उभादांडा येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना

तालुक्यातील उभादांडा येथील श्री गणेश मंदिरात एक आगळी-वेगळी परंपरा आहे. प्रतिवर्षी या मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही ४ नोव्हेंबरला श्री गणेशाचा जयजयकार करत नवीन श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

बांबोळी येथील मानसोपचार संस्थेत उपचारार्थ भरती केलेला गुन्हेगार पळाला

हा गुन्हेगार एवढा हुशार आहे, हे ओळखता न येणारे पोलीस ! पोलिसांनाच चकवा देणार्‍या एवढ्या हुशार गुन्हेगाराला कोणत्या आधारे मानसोपचार संस्थेत भरती केले होते ?

नवीन पनवेल येथे किल्ले कुलाबाच्या प्रतिकृतीचे पूजन !

दीपावलीनिमित्त येथील राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !

जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कारागृह उपअधीक्षक फिरोज अहमद लोन आणि मुख्याध्यापक जावेद अहमद शाह या दोघांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. या वर्षी २७ सरकारी कर्मचार्‍यांना या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे.

कट्टरतावाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे, हा आशेचा किरण ! – अनुपम मिश्रा, संपादक, ‘प्रयागराज टाइम्स’

विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असतांना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटितपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.

देशाच्या विरोधात चालू असलेल्या ‘माहिती युद्धा’ला आपण जिंकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘सीएए’च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.

हिंदूंनी सर्वत्र जाऊन हिंदु धर्माची शिकवण आणि मूल्ये यांचा प्रचार करणे आवश्यक ! – मारिया वर्थ, जर्मन लेखिका

हिंदूंच्या बाजूने एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे हिंदु धर्म सत्’वर आधारलेला आहे. हिंदु धर्म हाच मानवजातीसाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हिंदूंनी सर्वत्र जाऊन हिंदु धर्माची शिकवण आणि मूल्ये यांचा प्रचार अन् प्रसार करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

चमच्याने जेवणे आणि हाताने जेवणे यांतील भेद !

‘सजीव व्यक्तीमध्ये निर्जीव वस्तूंपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य असते. चमचा धातूचा असल्याने, तसेच तो निर्जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अल्प प्रमाणात आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता, व्यक्तीने हाताने अन्न ग्रहण करणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे.’

सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा धर्मशिक्षण, धर्मपालन अन् साधना यांच्या बळावरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे.’