देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस उपाययोजना नाही ! – डॉ. भालचंद्र मुणगेकर, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य

पत्रकारांना डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘केंद्रशासन आर्थिक घडी बसवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. नोटाबंदी नंतर गेल्या २ वर्षांत कोरोनाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे.

दिवाळीमध्ये दुपटीहून अधिक तिकीटदर आकारून महाराष्ट्रात खासगी ‘ट्रॅव्हल्स’कडून प्रवाशांची आर्थिक लूट !

अशी लूट अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी झाली असती, तर प्रशासनाने असाच निष्काळजीपणा दाखवला असता का ? सरकारने यात लक्ष घालून असे अपप्रकार चालू देणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे !

‘आज हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही !’ – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

‘इस्लामच्या नावाखाली गेली अनेक दशके जगात आणि भारतात जे काही चालू आहे, हे इस्लाम नाही, असे विधान केजरीवाल यांनी आतापर्यंत का केले नाही ?

(म्हणे) ‘बाबरी मशीद कुणी पाडली नाही, हे सांगतांना लाज वाटते !’ – काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम्

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांपूर्वी श्रीराममंदिर कुणी पाडले आणि तेथे बाबरी मशीद कुणी बांधली, हे पी. चिदंबरम् का सांगत नाहीत ? त्यांना हे सांगण्याची लाज वाटते का ?

(म्हणे) ‘हिंदुत्वा’चा हिंदु धर्म आणि सनातनी परंपरा यांच्याशी काहीही संबंध नाही !’ – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

हिंदुद्रोह करणार्‍या दिग्विजय सिंह यांना हिंदुत्वाविषयी आणि सनातन हिंदु धर्माविषयी काही बोलण्याचा अधिकार तरी आहे का ?

हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्र यांसाठी अहोरात्र झटणारी एकमेव संस्था, म्हणजे सनातन संस्था होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !

(म्हणे) ‘आक्रमक हिंदुत्व हे इस्लामिक स्टेट आणि बोको हराम यांसारखे !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा त्यांच्या पुस्तकात हिंदुद्वेषी आरोप  
खुर्शिद यांच्याविरोधात तक्रार प्रविष्ट !

गुजरातमध्ये पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेले ३०० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

काही आठवड्यांपूर्वी कच्छमधील मुंद्रा बंदरावर २१ सहस्र कोटी रुपये किमतीचे जवळपास ३ सहस्र किलो रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

सीमेवरील तणावाची स्थिती पहाता सैन्याने आकस्मिक कारवाईसाठी सिद्ध रहावे ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे युद्धाचे संकेत

भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.

बैठकीत मांडलेल्या सूत्रांशी आम्ही सहमत आहोत  ! – तालिबान

भारताच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर या दिवशी देहली येथे भारतासह ८ आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर बैठक आयोजित करण्यात आली होती.