देशी झाडांच्या ३ लाख बियांचे संकलन करून त्यांचे विनामूल्य वाटप करणारे लातूर जिल्ह्यातील शिवशंकर चापुले !

‘निसर्गाकडे केवळ मौजमजा म्हणून पहाणार्‍या आणि फिरणार्‍या व्यक्तींनी स्वत:च्या नियोजनबद्ध कृतीतून वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा’, असे आवाहन शिवशंकर चापुले यांनी केले आहे.

दैनिक ‘लोकमत टाइम्स’कडून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे विडंबन !

हिंदूंनो, असे लेख केवळ वाचून बाजूला न ठेवता हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणार्‍या दैनिक ‘लोकमत टाइम्स’ला वैध मार्गाने विरोध करा !

उत्तरप्रदेशचे विधी आणि न्याय मंत्र्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ‘हलाल’ प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यासाठी पत्र

हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा हिंदुविरोधी लोकांना सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’

५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहूनही ‘मराठी’ न येणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !

म्हैस चोरी करून नेणार्‍या धर्मांधांना रोखल्याने तरुणाची गोळी झाडून हत्या

दोघा तस्करांना अटक
अशा खुनी तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला फाशीची शिक्षा

अशा वासनांध धर्मांधांना हीच शिक्षा योग्य !

नेवासा (नगर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना वेळीच खडसवा !

सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड !

विद्या कुलकर्णी या वर्ष १९९८ मधील तमिळनाडू केडरच्या आय.पी.एस्. अधिकारी आहेत. त्यांची पुढील ५ वर्षांसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे.  

विनाकारण जे ‘टी.ई.टी.’ परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घ्या ! – युवासेना

या मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हाधिकारी मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली २२ नोव्हेंबर या दिवशी माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांना देण्यात आले.