‘पाम’ तेलाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

हे संशोधन बार्सिलोनामधील ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन बायोमेडिसीन’च्या डॉ. ग्लोरिया पास्कुअल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

गेल्या वर्षभरातील देशातील सर्वांत मोठी कारावाई ! – एकनाथ शिंदे, पालकमंत्री

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईचे प्रकरण

भारत देश कधीही हिरवा होणार नाही, तो भगवाच राहिला पाहिजे ! – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘ब्राह्मण महासंघा’कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

निनावी दूरभाषद्वारे मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी  

या धमकीनंतर लोकल रेल्वेस्थानकांसह मुंबईतील सर्वत्र सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्बशोध पथक आणि श्‍वानपथक यांच्याद्वारे रेल्वेस्थानकांवर संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे.

वर्ष २०२० मध्ये देशात आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत वाढ !

जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आरंभीपासूनच जनतेला साधना शिकवली असती, तर जीवनातील प्रत्येक संकटाकडे कोणत्या दृष्टीने पहावे ? आणि त्यातही कसे आनंदी रहावे ? हे जनतेला कळले असते !

(म्हणे) ‘इस्लामिक स्टेट आणि हिंदुत्व एकच आहेत’, असे मी म्हटले नाही, तर ‘दोन्ही एकसारखे आहेत’, असे म्हटले !

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.

इक्वाडोरमध्ये कारगृहातील बंदीवानांच्या दोन गटांतील हिंसाचारात ६८ जणांचा मृत्यू

इक्वाडोरमधील सर्वांत मोठे कारागृह असलेल्या ‘लिटोरल पेनिटेंशरी’मध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी अमली पदार्थांशी संबंधित अटकेत असलेल्या बंदीवानांच्या दोन गटांत झालेल्या हिंसाचारात ६८ बंदीवान ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले.

गया येथे नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले !

गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !