
केरळमधील मार्क्सवादी नेत्यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’द्वारे लव्ह जिहाद केला जाऊन केरळचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे’, असे म्हटले होते. याविषयी कुणीही बोलत नाही. अशा देशविघातक शक्तींना भारतात अराजक माजवायचे आहे. मग ते एन्.आर्.सी.चे (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीचे) आंदोलन असो किंवा आताचे शेतकरी आंदोलन असो. ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा)च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !