
केरळमधील मार्क्सवादी नेत्यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’द्वारे लव्ह जिहाद केला जाऊन केरळचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे’, असे म्हटले होते. याविषयी कुणीही बोलत नाही. अशा देशविघातक शक्तींना भारतात अराजक माजवायचे आहे. मग ते एन्.आर्.सी.चे (राष्ट्रीय नागरिकता नोंदणीचे) आंदोलन असो किंवा आताचे शेतकरी आंदोलन असो. ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा)च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर