किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ असे लिहिलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या आक्रमणांच्या विरोधात लिखाण केल्याने फेसबूककडून माझे खाते ७ दिवसांसाठी बंद ! – लेखिका तस्लिमा नसरीन

हिंदूंनी फेसबूकचा निषेध करून तस्लिमा नसरीन यांचे खात पुन्हा चालू करण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !

फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना अधिवक्ता आशुतोष दुबे यांच्याकडून नोटीस

या प्रकरणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाची मुखर्जी यांना ‘२४ घंट्यांच्या आत संबंधित विज्ञापने न हटवल्यास गुन्हा नोंद करू’, अशी चेतावणी दिली होती. या चेतावणीनंतर मुखर्जी यांनी हे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घेतले.

इस्रायलच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत फाडला इस्रायलविरोधी अहवाल !

अनेकदा जागतिक व्यासपिठावर भारतविरोधी अहवाल सादर केले जातात, तेव्हा भारताने आजपर्यंत कधी अशी कठोर भूमिका घेतली आहे का ?

चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयावांचा व्यापार !

इस्लामी देश आता तरी चीनला संघटितपणे विरोध करणार ? कि त्याच्या शक्तीपुढे शरणागती पत्करणार ?

पुरोहितांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार त्रिवेंद्रसिंह रावत यांना दर्शन घेण्यापासून रोखले !

उत्तराखंड सरकारने यापूर्वी पुरोहितांना मंदिर सरकारीकरणाचा हा प्रस्तावित कायदा रहित करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अद्याप हे आश्‍वासन न पाळल्याने पुरोहितांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात रोष आहे.

लष्कर-ए-तोयबाकडून दिवाळीआधी उत्तरप्रदेशातील तील ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवण्याची धमकी

लष्कर-ए-तोयबाकडून अशी धमकी ईद किंवा नाताळपूर्वी देण्यात येत नाही. यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच सिद्ध होते ! इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करत असतात !

हिंदूंच्या मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा आणावा ! – विहिंपची केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांच्याकडे मागणी

मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले