पाकमधील चिनी नागरिकांवरील गोळीबारात दोघे जण घायाळ
कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !
कर्ज देऊन किंवा प्रकल्पांद्वारे चीनला पाकवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल, असे वाटत असेल, तर ते इतके सोपे नाही, हे त्याने अशा घटनांतून लक्षात घेतले पाहिजे !
काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !
पोलीस पाटील समाधान कळसकर यांना अद्याप अटक नाही ?
भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.
प्रत्येक नागरिकांत राष्ट्रीय अस्मिता रूजली की, त्याच्यातील प्रांतवाद, भाषावाद फिके पडतात आणि ‘राष्ट्राचा उत्कर्ष’या एकाच धाग्यात ते बांधले जातात. भारतात असे चित्र दिसण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे !
‘अल्पसंख्यांक केवळ धार्मिक एकीमुळे बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत ! त्यांना तोंड देता येण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गूगलचा हिंदुद्वेष ! याविषयी इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी ‘गूगल’ला खडसावून त्याला योग्य संदर्भ देण्यासाठी भाग पाडले पाहिजे !
पोलिसांनी न्यायालयाकडे कुंद्रा यांच्यासाठी ७ दिवसांनी पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने ती असंमत केली. सध्या कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत.
तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !