‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे.

कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात देहलीमध्ये गुन्हा नोंद

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात ढवळाढवळ करणार्‍यांना वचक बसेल, अशी कृती भारत सरकारने केली पाहिजे !

एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

पुणे येथील सेवा विकास सहकारी अधिकोषाला ठोठावला ५५ लाख रुपयांचा दंड, भारतीय रिझर्व्ह बँकेची कारवाई

अधिकोषाच्या नियमनातील त्रुटीमुळे आरबीआयने हा सेवा दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्याने दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने सेवा विकास सहकारी अधिकोषाला बजावली होती.

हिंदूंना कुणी शिव्या दिल्या, तर ऐकून घेतले जाणार नाही ! – गुलाबराव पाटील

हिंदूंना कुणी शिव्या देत असेल, तर त्या ऐकून घेणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे सडेतोड प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे.

सीना नदीपात्रातून वाळूउपसा करणारे २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त

सीना नदीपात्रात अनधिकृतपणे राजरोसपणे वाळूउपसा चालू आहे. बीड येथील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आष्टी तालुक्यात येऊन टाकळसिंग जवळच्या सीना नदीपात्रात धाड टाकून २ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येतील ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !