दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाचे दायित्व पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे दायित्वकडे स्वतःकडे घेतले आहे

भारत सरकार संस्कृत भाषेतील प्राचीन आणि दुर्मिळ हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा जतन करून ठेवते का ?

. जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशा भारतीय संस्कृतीचा हा अभ्यास हाताने लिहिलेल्या पुरातन पोथ्या आणि ग्रंथांच्या साहाय्याने केंब्रिजचे अभ्यासक करणार आहेत.

‘शरजील उस्मानी याला बेड्या पडतीलच, निश्‍चिंत रहा !’  

हिंदुद्वेषी शरजील उस्मानीसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदु समाजाला अवमानित करणे, हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे.

कुणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देश यांना प्राधान्य देतो ! – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेणार्‍या अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. त्यामागची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.

कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना

बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

राजकारण म्हणून ‘हिंदुत्व’ करू नका  ! –  उद्धव ठाकरे

मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे