पल्लकड (केरळ) येथे मदरशातील शिक्षकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलाची गळा चिरून केली हत्या !

देशातील मदरशांमध्ये शिकणारे आणि शिकवणारे कशा मानसिकतेचे आहेत, हे लक्षात घेऊन सरकारने देशातून मदरसा नावाचा प्रकार कायमचा बंद केला पाहिजे !

व्यक्ती, समाज आणि देश आदर्श कसा असावा, हे हिंदु धर्माने संपूर्ण जगाला दाखवून दिले ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना

जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

राज्यातील आध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाला शासन चालना देणार ! – आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (पुणे) तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २८ कोटी ४८ लाख रुपये निधीचे वितरण होणार !

अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित !

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले.

दिग्रस (यवतमाळ) येथे दुसर्‍यांदा जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय !

वारंवार पाण्याची नासाडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने याकडेे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई हवी !

चुकीच्या बातम्या, भ्रम आणि अफवा पसरवणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे ! – माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

भारत देश शक्तीशाली आहे. त्यामुळे देशाचे काही बिघडणार नाही. षड्यंत्रांचा भारतावर परिणाम होणार नाही.

शेतकरी आंदोलनाविषयी कलाकारांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री  

देहली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी विविध चित्रपट कलाकार आणि क्रिकेट खेळाडू यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी केली जाईल.

जालना येथील २५५ कोटी रुपयांच्या सूक्ष्म सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू

घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !

मीरारोड येथे ६ सिलेंडरच्या स्फोटात १ जण घायाळ

मीरारोड येथील रामनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला.

देहू येथे येणारे भाविक तीर्थ म्हणून पीत आहेत इंद्रायणीचे दूषित सांडपाणी !

सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे, याकडे कानाडोळा करणारे अधिकारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, असा कांगावा करतात.