जालंधर (पंजाब) येथे विक्रीसाठी गोमांसाची पाकिटे बनवणार्‍या १२ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक भावनांना काडीची किंमत न देणारे पोलीस मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून सतर्क असतात !

खलिस्तानी आतंकवाद्याला देहली विमानतळावरून अटक

पंजाबमध्ये धार्मिक नेत्यांच्या हत्येचा रचत होता कट !
साथीदाराला लुधियानातून अटक

‘थूक जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

चंडीगडमधील एका धाब्‍यावर स्‍वयंपाक करणारा मोहम्‍मद आदिल रोट्या बनवतांना त्‍यांवर थुंकत असल्‍याचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. त्‍यानंतर चंडीगड पोलिसांकडून हा ढाबा बंद करण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे.

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा नवा व्हिडिओ प्रसारित झाल्याने तो जिवंत असल्याचा दावा !

‘सिख फॉर जस्टिस या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवासी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत वाहन अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नव्हता. आता त्याचा ५ जुलैला एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

‘कॅरी ऑन जट्टा ३’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंद !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात कठोर कायदा नसल्याने पुनःपुन्हा हिंदूंच्या धार्मिक भावना विविध मार्गांनी दुखावल्या जातात ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

खलिस्तानी समर्थक अवतारसिंह खांडा याचा ब्रिटनमध्ये मृत्यू

भारतीय तिरंग्याच्या अवमान प्रकरणी होता आरोपी

पाकला धडा शिकवण्यासाठी आणखी १-२ ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायला  हवेत ! – बनवारीलाल पुरोहित, पंजाबचे राज्यपाल

पाकिस्तान भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध लढू शकत नसल्यामुळे तो असे करत आहे. अशा पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने आणखी १-२ सर्जिकल स्टाइक करायला हवेत.

सुवर्णमंदिरात खलिस्तान समर्थकांकडून देशविरोधी घोषणा !

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !

पंजाब येथे भारत-पाक सीमेवर सैनिकांनी पाडले पाकचे ड्रोन !

अमृतसर येथील अटारी सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकमधून आलेले एक ड्रोन पाडले. या ड्रोनसमवेत पाठवण्यात आलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

अमृतसरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी निहंग शिखांकडून चर्चवर आक्रमण !

असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने देशात धर्मांतरबंदी कायदा आणून त्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !