कोरोना साथीच्या काळात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश !

आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व महापालिकेवर असतांना त्या पुरवू न शकणे हा अक्षम्य अपराध आहे.

बारामतीतील शासकीय आणि खासगी कार्यालये, रुग्णालये यांच्या अग्नीशमन यंत्रणेची दुरवस्था

आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे महाराज संतपदी विराजमान !

धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.

‘सनातन प्रभात’च्या आवृत्त्यांचे पुन:श्‍च हरिओम !

कोरोनाचे संकट काहीसे अल्प झाल्याने १० मासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी २०२१ चा अंक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ झालेली ही घौडदौड वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत चालूच रहाणार आहे ! – संपादक

पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?  

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.

ऐतिहासिक वास्तू, दुर्ग आणि गड पर्यटकांसाठी खुले ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या नावे खोटे फेसबूक खाते उघडून पैशांची मागणी

केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !

भाजप महिला मोर्चाच्या वतीने ‘चक्काजाम आंदोलन’

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथील उड्डाणपुलाखाली ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले.