(म्हणे) ‘अग्नीविरांच्या साहाय्याने रा.स्व. संघ सैन्यावर नियंत्रण मिळवेल !’
अशा प्रकारचा आरोप करणार्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?
अशा प्रकारचा आरोप करणार्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का टाकले जात नाही ?
मागील काही मासांपासून उपनगर परिसरातील शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील पत्रे खराब झाले असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या शिबिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे जीवनातील महत्त्व, हिंदु राष्ट्राविषयी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मकार्य कसे करू शकतो, आध्यात्मिक स्तरावरील उपाय अन् त्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांना कायमस्वरूपी परवाना दिला आहे का ? आणि कोणत्या कायद्याखाली दिला ? याची माहिती द्या, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्याचे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना दिला.
यापूर्वी मुसलमानांकडून रोटी बनवतांना त्यांना थुंकी लावण्याच्या घटना उघड झाल्या होत्या आणि आता ही वेगळी घटना समोर आली आहे. यावरून ‘अशांकडून साहित्य खरेदी करायचे का ?’, असा विचार जनतेच्या मनात आल्यास आश्चर्य ते काय ?
ख्रिस्तींना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे याकडे लक्ष देतील का ?
राजकारणी त्यांच्या मुलांवर काय संस्कार करतात, हेच यातून स्पष्ट होते ! अशांना केवळ दंड आकारून सोडू नये, तर त्यांना कारागृहात टाकावे !
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.