Income Tax raids : आयकर विभागाकडून बेंगळुरूत १६ ठिकाणी धाडी !
आयकर विभागाने शहरातील १६ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी १ कोटी ३३ लाख रुपये रोकड, तसेच २२ किलोग्राम सोने, हिरे, निनावी संपत्तीची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले आहे.
आयकर विभागाने शहरातील १६ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी १ कोटी ३३ लाख रुपये रोकड, तसेच २२ किलोग्राम सोने, हिरे, निनावी संपत्तीची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले आहे.
जगातील एकाही इस्लामी देशात मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना आरक्षण दिलेले नाही; मात्र काँग्रेसने हा चमत्कार केला आहे !
काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्वास नसणार्या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !
बेंगळुरू येथे पत्ता विचारायच्या निमित्ताने व्यक्तीचा भ्रमणभाष संच हिसकावून पळणारा सय्यद अप्सर, सय्यद मोईन आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.
जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाधिक बलीदान मुसलमानांनी केले, तर त्यांनी देशाचे विभाजन का होऊ दिले ? अशी संतापजनक वक्तव्ये करून काँग्रेस हिंदूंनी केलेल्या त्यागाचा अवमानच करत आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांधांचे फावले असून ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत !कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ?
समाज असा असेल, तर समाजात नैतिकता कधीतरी शिल्लक असेल का ? समाजाला नैतिकता न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला सत्तेवर बसवून स्वत:च्या पायावर धोंडाच मारून घेतला आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ?
नेहाच्या हत्येच्या संदर्भात मी ८ जणांची नावे पोलिसांना दिली होती. त्यांनी अद्याप एकालाही पकडलेला नाही.आयुक्त महिला आहेत, तरीही त्या मुलीच्या हत्येच्या घटनेकडे गांभीर्याने पहात नाहीत?