कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या २४ महाविद्यालयीन विद्यार्थीनी निलंबित

आता अशा विद्यार्थीनींना कुणी कट्टरतावादी का म्हणत नाही ?

महाविद्यालयात हिजाब घालून येणार्‍या ६ मुसलमान विद्यार्थिनी निलंबित !

राज्यशासन आणि न्यायालय यांचा शैक्षणिक संस्थांत हिजाब घालून न येण्याचा आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणार्‍या अशा विद्यार्थिनींना महाविद्यालयातून काढूनच टाकले पाहिजे ! अशा विद्यार्थिनींना कुणी ‘कट्टरतावादी’ का म्हणत नाही ?

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन  

जामा मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे प्रकरण

शहापूर (बेळगाव) येथील श्री गणेश आणि श्री मारुति मंदिरे खुली करण्यासाठी ‘रस्ता बंद’ आंदोलन !

खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाची प्राचीन श्री गणेश आणि श्री मारुति मंदिर, अशी दोन मंदिरे उघडण्यासाठी नुकतेच रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाविक उपस्थित होते.

रा.स्व. संघाचा भगवा झेंडा एक दिवस राष्ट्रीय ध्वज बनेल ! – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के.एस्. ईश्‍वरप्पा

सहस्रो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही.

बेंगळुरू येथे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक !

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर येथील गांधी भवनातील एका पत्रकार परिषदेत शाई फेकण्यात आली. पोलिसांनी शाई फेकणार्‍या व्यक्तीला अटक केली आहे.

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

बेंगळुरू येथे ५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

झिम्बाब्वेहून बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळ मार्गे देहलीला हेरॉईन नेले जात होते. 

कुंदापूर (कर्नाटक) येथे विवाहित मुसलमानाने विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण केल्याने हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !