BJP MP Nishikant Dubey : जर सर्वोच्च न्यायालयच कायदा करणार असेल, तर संसद बंद करावी !
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे वक्फ सुधारणा कायद्यावरून विधान
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे वक्फ सुधारणा कायद्यावरून विधान
१९ लाख ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचाही आदेश
अवघ्या २० दिवसांत खटला निकाली
गीता आणि नाट्यशास्त्र यांनी अनेक शतकांपासून संस्कृती आणि चेतना यांची जोपासना केली आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला कायम प्रेरणा देत राहील.
मुसलमानांकडे कोणतीही सत्ता नसतांना ते हिंदूंना अशा प्रकारे संपवू शकतात, तर हिंदूंचे सरकार असतांनाही ते हिंदूंना वाचवू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती चिंताजनक आहे !
भारताने सांगितले आणि पाकने पाकव्याक्त काश्मीर सोडले, असे होणार नाही, तर भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार आहे.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी
पोलीस आणि प्रशासन नियम बनवतात; मात्र त्यानुसार धार्मिक स्थळांकडून कृती केली जाते कि त्याचे उल्लंघन केले जाते ?, याची पडताळणी केली जात नाही किंवा मशिदींच्या संदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असेच दिसून येते !
देवगड आणि रत्नागिरी येथून हापूस आंबे, तसेच कोकणातील विविध उत्पादने या प्रदर्शनात असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
न्यायालयाने केंद्रीय वक्फ परिषदेत मुसलमानेतरांना समाविष्ट करण्याच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला असा प्रश्न केला !
देहली विद्यापिठाच्या प्राचार्यांनी वर्गाची भिंत शेणाने सावरल्याचे प्रकरण