लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान

देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बंगालमध्ये सर्वाधिक ७७ टक्के, तर बिहारमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले.

Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

BrahMos Missile : भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपिन्सला पाठवला !

भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे.

Indian Navy Chief : व्हाइस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख होणार

सध्याचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरि कुमार ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत.

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा ! – सर्वोच्च न्यायालय

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखा. जे अपेक्षित आहे, ते होत नाही, अशी कुणालाच भीती वाटू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

Nestle India : विदेशी ‘नेस्ले’ आस्थापनाच्या भारतात विकण्यात येणार्‍या लहान मुलांच्या पदार्थांमध्ये आढळून आली साखर !

जर्मनी, ब्रिटन आदी विकसित देशात विकण्यात येणार्‍या पदार्थांमध्ये नसते साखर !

Supreme Court Mob Lynching : जमावाकडून होणार्‍या हत्यांना धर्माशी जोडू नका ! – सर्वोच्च न्यायालय

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले !

Election Commission X Post : निवडणूक आयोगाकडून ‘एक्स’ला ४ पोस्ट हटवण्याचा आदेश !

‘एक्स’ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असले, तरी कोणतेही स्वातंत्र्य हे लोकशाही मूल्ये आणि त्या देशाचा कायदा यांपेक्षा वर नाही. हा भेद ‘एक्स’ने लक्षात घेतला पाहिजे !

एका आठवड्यात जनतेची जाहीर क्षमा मागा ! – सर्वोच्च न्यायालय

सध्या सुळसुळाट असलेल्या कथित ‘हेल्थ ड्रिंक्स’विषयी भारतीय वैद्यकीय संघटनेने कधी आवाज उठवला आहे का ?

यावर्षी देशात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडणार ! – हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात पावसाळा सामान्यपेक्षा चांगला रहाणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीपेक्षा १०४ ते ११० टक्के पाऊस चांगला मानला जातो.