विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !
देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !
गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता केंद्र सरकारनेही याविषयीचे निर्णय घ्यावेत !
इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.
‘हे मृत्युंजय, महाकाल, या आपत्काळात (तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे प्रतिकूल ठरणार्या काळात) रज-तमाचा नाश करून तू सत्-चित्-आनंद स्वरूपातील सनातन धर्माची स्थापना करणार आहेस.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन
शासकीय अधिकारी आणि पार्टीचे आयोजक यांचे साटेलोटे असल्याशिवाय असे होणे अशक्यच !
नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतातही नवीन वर्ष गुढीपाडव्याऐवजी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे !
निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’
हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे संविधानिक मार्गाने रक्षण करणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे. ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी अनेक अपप्रकार घडत आहेत. या कुसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे प्रकार आज वाढत आहेत.