स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !
‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते.
‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते.
भौतिकता आणि चंगळवाद यांचे मूळ पाश्चात्त्य संस्कृतीतच आहे. त्या संस्कृतीचे अनुकरण केल्यामुळेच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे आणि दिशाहीन होत आहे.
‘फास्ट फूड’ बाह्यतः चवीला चटपटीत लागत असले, तरी तो तमोगुणी आहार असल्याने त्याचे शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम होतात.
‘लिव इन रिलेशन’ ही पाश्चात्त्यांची संस्कृती आहे. भारतामध्ये तिचे कुणी अनुकरण करत असेल, तर त्याला गुन्हाच ठरवणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत !
चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.
चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत….
येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.
रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !
‘यू.ए.एस्.’, सूक्ष्म-चित्रे तसेच साधकांचा अनुभव यांतून गुढीपूजनाने नववर्षारंभ आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक, तर पाश्चिमात्त्य पद्धतीने नववर्षारंभ हानीकारक !
धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……