RSS leader Indresh Kumar : वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालत असून बोर्ड भ्रष्टाचाराचा अड्डा आहे !
असे वक्फ बोर्ड विसर्जित करून त्याद्वारे भूमी लाटणार्या संबंधितांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक !
असे वक्फ बोर्ड विसर्जित करून त्याद्वारे भूमी लाटणार्या संबंधितांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक !
‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्या शिवमंदिराची ‘वक्फ बोर्डाची मालमत्ता’ म्हणून कागदावर नोंद करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात पोचले आहे.
भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्य केल्याने सर्व भारतच वक्फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्यात आल्यास नवल वाटू नये ! त्यामुळे वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणे योग्य ठरणार आहे !
या बैठकीला हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावरून विरोधी पक्षाने याला आक्षेप घेतल्याने हा गदारोळ झाला. यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
भविष्यात ‘हा देश ‘वक्फ बार्डा’च्या भूमीवर उभा आहे’, असे म्हटल्यास आणि काँग्रेससह सर्व हिंदुविरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिल्यास आश्चर्य वाटू नये !
बैठकीत कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा अधिकार केंद्र सरकार नियुक्त संसदीय समितीला असल्याने यावरील आक्षेप चुकीचाच होय !
आता यापुढे हिंदु समाज अन्याय सहन करून घेणार नाही. वक्फ बोर्डाचा विषय गावागावांत पोचवून हिंदूंचे प्रबोधन करणार!
वक्फ बोर्डासाठी ‘जेपीसी’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी संयुक्त संसदीय समिती मेंबर म्हणून नियुक्त केलेल्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्याकडे ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ आपली तक्रार मांडेल.
‘धर्मांधांनी देहलीच्या सदर बाजारमधील शाही ईदगाह पार्क भागात झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता, तसेच ‘देहली विकास प्राधिकरण…