‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

महंत श्री सुधीरदासजी महाराज

‘वक्फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या कह्यात घेईल; म्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा.

(फेब्रुवारी २०२३)