Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.
जनतेच्या आरोग्याचा विचार न करता केवळ महसुलासाठी अशी मागणी करणे सर्वथा अयोग्य ! अशा प्रकारच्या मागण्या म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असाच प्रकार आहे.
मुसलमान औरंगजेबाला आदर्श मानतात; म्हणूनच देशात असे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे ‘मुसलमान औरंगजेबाची संतान नाही’, हे रामदास आठवले यांनी मुसलमानांना सांगून त्यांना राष्ट्रभक्तीचे धडे द्यावेत.
व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी शासनासमवेतच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटक यांनी उत्तरदायित्व स्वीकारून संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत विधानसभा अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
१४४ वर्षांनंतर झालेल्या कुंभमेळ्याला राहुल गांधी आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी उपस्थित रहाण्याची आवश्यकता होती; पण ते गेले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.
महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय !
गेल्या ३ वर्षांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचीही आकडेवारी केंद्र सरकारने देशातील जनतेला सांगितली पाहिजे !
राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नसल्याचे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी बोलतांना काढले.
आताचे सरकार आदिवासी आणि मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देणारे आहे; मात्र काही लोक राजकीय आकसापोटी सरकार संविधान बदलणार असल्याची अफवा पसरवत आहे; पण मी सरकारमध्ये असेपर्यंत संविधानाला हात लावू देणार नाही.
एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. आठवले यांनी त्याचेच समर्थन केले.