उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती !
‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठी ! मुंबई आणि महाराष्ट्र यांवर वाकड्या दृष्टीने पहाणार्यांना नष्ट केल्याविना रहाणार नाही. मराठी माणूस फुटला, तर तो नष्ट होईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठी ! मुंबई आणि महाराष्ट्र यांवर वाकड्या दृष्टीने पहाणार्यांना नष्ट केल्याविना रहाणार नाही. मराठी माणूस फुटला, तर तो नष्ट होईल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध झाला आहे. तो आमच्याकडे आल्यावर त्याविषयीचे कायदे करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांचे म्हणणे ७ जानेवारी २०२६ या दिवशी अधिवक्त्याकडून मांडणार आहेत. ‘वंचित बहुजन आघाडी’चे संस्थापक अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या अर्जासंदर्भात उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
भाजपने मूक मोर्चा आयोजित केला होता. ‘मतचोरी नाही, मती चोरी झाली आहे’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण त्या मोर्चात म्हणाले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे संस्थापक अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी प्रविष्ट केलेल्या अर्जानुसार ही नोटीस बजावण्यात आली.
अमित शहा यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन !; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्री येथे चर्चा !;दिवाळीनिमित्त अतिरिक्त रेल्वेगाड्या;लातूर येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत !
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि सतिश सावंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन ‘जर्मनीत रोजगार देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक करण्यात आली’, असा आरोप केला होता.
ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादामुळे तणावग्रस्त होऊन पुतळ्यावर रंग फेकला, असा जबाब आरोपीने पोलिसांना दिला.
हा प्रकार अत्यंत निंदनीय असून याद्वारे महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो. आमच्या भावना अधिक तीव्र आहेत. आम्ही सगळ्यांना शांत रहाण्यास सांगितले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.’
शारदीय नवरात्रात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पूर्वीच्या शुल्कदरात प्रचंड वाढ करून देवीभक्तांची श्रद्धा आणि भावना पूर्णत: पायदळी तुडवल्या आहेत.