…तर मुंबईचे ‘महंमद लँड’ होईल ! – नितेश राणे, मत्स्योत्पादन आणि बंदरे विकास मंत्री
ते पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी शिवसेना आहे; म्हणून मुंबई आहे, असे म्हटले जायचे. आता ‘उद्धव ठाकरे आहेत; म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत’, असे नवे समीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईमध्ये ‘टिस्स’च्या अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंगे यांची संख्या वाढत चालली आहे.’’