श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत ! – किशोर गंगणे

श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी प्रकरणात शासन आणि प्रशासन यांच्याकडून योग्य दिशेने प्रयत्न होतांना दिसत नाहीत.

देवरहाटीच्या भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारणार ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्‍यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम

 Allow Mahashivratri In Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याने महाशिवरात्रीला पूजा करण्याची अनुमती द्या !

भारतात अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मुसलमानांनी मशिदी अथवा दर्गे बांधले, हा इतिहास आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्वच ठिकाणांचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे.

मंदिरांमधील अपप्रकार रोखा आणि मंदिरांच्या पावित्र्याचे संवर्धन करा !

मंदिर संस्कृतीचे रक्षण करतांना मंदिरांचे पावित्र्य जपले जावे, मंदिरांतील प्रथा-परंपरा अबाधित रहाव्यात, मंदिरांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा !

‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे.

 चिंचबांध येथील सूर्यमंदिरात उरूस साजरा  करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील !

पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.

चिपळूण येथे २४ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवेशन

मंदिरांचे संघटन करणे, मंदिरांमध्ये परस्पर समन्वय निर्माण होणे, मंदिरांच्या समस्या सोडवणे, मंदिरांचे सुव्यवस्थापन आणि मंदिरे सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे, या दृष्टीने महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

खेड तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

Sambhal Masjid Was Harihar Mandir :१५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणात शाही जामा मशीद मंदिर असल्याचे मिळाले होते पुरावे !

घुमट पृथ्वीराज चौहान याच्या काळात पुन्हा बांधला, असे म्हटले जाते. भिंतींवर लावलेले प्लास्टर त्या बनवलेल्या साहित्याला लपवते. मुसलमानांनी ज्यांवर हिंदु धार्मिक चिन्हे होती तेथे प्लास्टार लावले आहे.

हिंदूंच्या मंदिरांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पहाणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याचे स्रोत आहेत; परंतु आज मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.