जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार

महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.

Jagadguru Narendracharyaji maharaj : महायुतीचा विजय ‘लाडकी बहीण योजने’मुळे नव्हे, तर साधू-संतांमुळे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.

 चिंचबांध येथील सूर्यमंदिरात उरूस साजरा  करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील !

पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने  आज कोकणातील कर्तृत्ववान नेत्यांचा सत्कार

सत्कार जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. येथील सुंदरगडावर संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा चालू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या  उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. शिवजयंतीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

सागरी किनारी असलेली अवैध बांधकामेही हटवणार !- नितेश राणे, मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री

कोकणात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. देवगडमध्ये वाघोटन येथे यासाठी भूमी निश्चित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम शासनाची ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा

१९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी साजर्‍या होणार्‍या शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता !

शासनाने अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय निर्गमित केला होता; मात्र ४ महिने उलटूनही यावर कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही.

खेड तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

ड्रोनद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे मासेमारांवर  केली जाणारी कारवाई अन्यायकारक !

रत्नागिरीमध्ये १० वाव अंतराच्या पुढील भागात समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मासेमारांवर अन्याय आहे.