जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार
महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.
महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.
मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.
पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.
सत्कार जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. येथील सुंदरगडावर संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. शिवजयंतीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
कोकणात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाची स्थापना केली जाणार आहे. देवगडमध्ये वाघोटन येथे यासाठी भूमी निश्चित करण्यात आली आहे.
१९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी साजर्या होणार्या शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाने अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय निर्गमित केला होता; मात्र ४ महिने उलटूनही यावर कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही.
मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.
रत्नागिरीमध्ये १० वाव अंतराच्या पुढील भागात समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मासेमारांवर अन्याय आहे.