संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी पिण्याच्या पाण्याची महिन्यातून एकदा जैविक आणि रासायनिक तपासणी करा !

साथीच्या रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती या विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्‍यांना समर्पित करतो.

तिलकहीन, मंत्रहीन आणि शस्त्रहीन झाल्यामुळे हिंदू पतित झाले ! – कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी.

“जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांना ‘मराठा समाजरत्न’ पुरस्कार

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घेण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

वेद, संस्कृत पठणातून मानसिक आजारांवर उपाययोजनेचा अभ्यास व्हावा ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

रत्नागिरीत तीन दिवसीय क्षेत्रिय वैदिक संमेलनाचे शानदार उद्घाटन ! या संमेलनाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधून अनुमाने १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

मंदिर संस्कृती रक्षण आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वस्तांच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता ! – रमेश कडू, मंदिर सह संयोजक

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना फसवले जाते, हिंदूंचे धर्मांतरण केले जातेय. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा समस्यांना हिंदूंना सामोरे जावे लागत आहे.

रत्नागिरी येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !

हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून ती एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हिंदुत्व, तसेच हिंदु राष्ट्र यांविषयीच्या आध्यात्मिक संकल्पना सुस्पष्ट करून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ गेल्या २५ वर्षांपासून करत आहे.

अनधिकृत इमारत उद्ध्वस्त होईपर्यंत लढा चालूच रहाणार ! – हिंदुत्वनिष्ठ

ही अनधिकृत इमारत उद्ध्वस्त करावी, अशी आमची आग्रही मागणी असून तूर्तास प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण स्थगित केले आहे.

अनधिकृत मदरशावर प्रशासनाकडून अद्यापही कारवाई नाही !

अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी ग्रामस्थ ४ दिवस उपोषण करूनही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !

आसमंत आणि चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने रत्नागिरीत वारकरी कीर्तन

संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांपैकी एक म्हणजे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी ‘गजर कीर्तना’चा हा कार्यक्रम.