रत्नागिरी जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना दिला पुरस्कार

केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजा, कुंभमेळा आणि आखाडा यांची निर्मिती केली ! – व्याख्याते श्रीनिवास पेंडसे  

या कार्यक्रमात नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारण केले. यामुळे चर्चासत्राला एक आध्यात्मिक आणि मांगल्याचा स्पर्श झाला होता.

कर्णकर्कश ‘डीजे’ला प्रतिबंधित करा !

कथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ‘डीजे’चा आवाज ऐकू येत नाही का ? ते यावर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?

आदि शंकराचार्यांनी भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात एकात्मता दृढ केली ! – कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय

नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार म्हणत वातावरण मंगलमय केले.

शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !

शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.

 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,”‘व्हीलचेअर’ची किती उपलब्धता आहे, मागणी किती आहे. याविषयी आढावा घेवून, त्या बाबतची सद्य:स्थिती कळवावी.

कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !

ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते.

२९० मीटर रुंद पात्रात वाशिष्ठी नदीला नेसवली साडी !

नदीचे सौंदर्य अबाधित ठेवायचे असेल, नदी पात्र स्वच्छ राहील गाळाने भरणार नाही यासाठी आपल्याला नदीबरोबरच नातं अधिक घट्ट करावे लागेल.