(म्हणे) ‘प्रक्षोभक भाषण करणार्या विक्रम पावसकर यांना अटक करा !’
या हिंसाचारात विक्रम पावसकर यांचा हात आहे, असे जर पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी जाहीर केले आहे, तर पुन्हा सर्वसमावेशक सत्यशोधन समिती कशासाठी नेमायची आहे ? अशी चौकशी समिती नेमून पावसकर यांच्यासमवेत आणखी ४ हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा विचार आहे का ?