गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !
पर्यावरणाच्या नावाखाली शास्त्र पालन करण्यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्याचे, त्यातून धर्महानी करण्याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्याने ते स्वयंस्फूर्तीने शास्त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.
देशात हिंदू एकत्रित नसल्याने त्यांची ताकद दिसत नसून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. लव्ह जिहाद, आतंकवादासह हिंदुविरोधी बोलणार्यांची तोंडे बंद करण्यासाठी, तसेच ५ लाख मंदिरांना मुक्त करण्यासाठी देशात हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्यक आहेत.
या हिंसाचारात विक्रम पावसकर यांचा हात आहे, असे जर पुरोगामी आणि मुसलमान संघटना यांनी जाहीर केले आहे, तर पुन्हा सर्वसमावेशक सत्यशोधन समिती कशासाठी नेमायची आहे ? अशी चौकशी समिती नेमून पावसकर यांच्यासमवेत आणखी ४ हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा विचार आहे का ?
कुराणावरील सिद्धांतानुसार चालणाऱ्या या संघटनेचा उद्देश; धार्मिक सलोखा राखणे हा नव्हे, तर अन्य धर्मीय युवावर्गाला इस्लामकडे आकर्षित करणे, हाच आहे !
देशभरातील कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांवर ख्रिस्ती धर्मांचे संस्कार केले जातात, हे अनेक वर्षांपांसून उघड होत असतांना सरकारने आता अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यासह कठोर कायदेही बनवणे आवश्यक आहेत !
विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाचे केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार !