हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

. . . अन्यथा हिंदु रक्षा महाआघाडीला मुक्त गोमंतकातील चर्चच्या हिंदुविरोधी आणि पोर्तुगीज चमचेगिरीच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडून रस्त्यावर यावे लागेल, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

फसवणुकीद्वारे हिंदूंचे होणारे धर्मांतर थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

याचिकेद्वारे या संदर्भात केंद्रशासनाला आदेश देण्याची करण्यात आली होती मागणी !

१० कोटी रुपये मोजण्यापेक्षा मला १० रुपयांचा कंगवा द्या, मी माझे केस विंचरीन ! – उदयनिधी

शिरच्छेदासाठी १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित करणारे परमहंस आचार्य यांच्यावर उदयनिधी यांची उपरोधिक टीका !

सनातन धर्मावर टीका करणारे रावणाच्या कुटुंबातील ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री

अशा जनावरांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत बागेश्‍वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या प्रवचनातून उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव न घेता टीका केली. 

(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून अडवले !

कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! सरकारने अशा शाळांची अनुमती रहित करायला हवी, तरच यापुढे असे धाडस कुठल्या शाळा करणार नाही !

मेवात (हरियाणा), देहली आणि मणिपूर येथे हिंदूंना लक्ष्य करून हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करा ! – चंदगड येथ निवेदन

गेल्या काही मासांपासून एका मोठ्या षड्यंत्राद्वारे मणिपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) येथे स्थानिक धर्मांध आणि राष्ट्रविरोधी लोकांकडून स्थानिक हिंदूंना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला आहे.

बिहारमधील शाळांमध्ये रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या रहित !

बिहार सरकारने अन्य धर्मियांच्या सुट्ट्या का रहित केल्या नाहीत ? यातून बिहारमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार मुसलमान अन् ख्रिस्ती यांना दुखावण्याचे टाळून हिंदूंवर अन्याय करत आहे, हे लक्षात येते !